Saturday, 3 October 2020

*कॉंग्रेस कठपुतली बनले आहे*

लॉकडाऊन लाऊन पुर्ण देशाचा संघ व मोदीने सत्यानाश केला, पण आता चर्चा फक्त उत्तर प्रदेश व योगी यांच्यावर आणुन ठेवली, तिकडे कितीही नंगानाच केला तरी पचवता येतो, राम राज्य है ना वहा पे. 
 
आपन एबीपी माझा चे पत्रकार सुधारलोय म्हणुन हुरळुन जातोय पन संघ सर्व गोष्टी थंड डोक्याने व विचारपुर्वक करतो हे आपन विसरतो,
  तिसरी आघाडी स्थान निर्माण करत आहे हे लक्षात येताच राहुल व प्रियांका सारख्या फेल झालेल्या विरोधकांनाच पुन्हा स्थिर करायचा भाजपचा हा डाव आपल्या लक्षात कसा येत नाही?

भाजपकडची नाराज जनता तिसर्या आघाडी कडे न वळता पुन्हा कॉंग्रेस कडे वळावी हा साधा खेळ आहे.

पाच वर्षात किती दलित अत्याचारा बद्दल गांधी कुटुंब आक्रमक झाले व मनुवादी मीडियाने त्यांना सपोर्ट केला? या वेळीच का सर्व अद्भुत परिवर्तन दिसतय? 

भाजपाला राहुल गांधी सारखा विपक्ष नेता पाहीजे.

*बिहार निवडणुका प्रत्येकवेळी तिव्र विषमता व उघड जातीवादाच्या बेसवरच लढवली जाते, बिहार ला लैब सारखे वापरले जाते, मागच्या निवडणुकात आरक्षण संपवले पाहीजे अशा उघड भुमिका घेऊन भाजप निवडणुकात उतरले होते, यावेळी हाथरस व बाबरी चा जुलुम करुन निवडणुकाला सामोरे जात आहेत.

बिहार हे बुद्धभुमी आहे, तिकडे विकास होवो की न होवो, संघाला देनेघेने नसते, तिकडे ते तिव्र जातीवादाच्या बेसवर निवडणुका लढुन जनमत तपासत असतात.
बहुजनांनी कॉंग्रेस व भाजपा या दोन्ही पासुम सावध रहायला पाहीजे, गेली 65 वर्ष कॉंग्रेसने तेच केले जे आता 7 वर्ष भाजपा करत आहे, हे दोन्ही पक्ष वैदिक जानवेधारी विचारधारेचेच आहे, राहुल गांधी ने लोकसभा निवडणुकात जानवे जाहिर पने दाखवले होते. 

- मनोज काळे.

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...