Sunday, 16 December 2018

बामणी कावा म्हणजे नक्की काय?

बामणी कावा म्हणजे नक्की काय? ( थोडक्यात)

भारतात अल्पसंख्य असणारा,जेमतेम तीन टक्के लोकसंख्या असणारा ब्राह्मण नावाचा विषाणु या देशातील बहुसंख्य म्हणजे ९७% लोकांना सतत मुर्ख बनवण्यात नेहमीच यशस्वी कसा काय झाला असेल याचा वरवरचा विचार केला तरी यांच्या काही थियरी आपल्या लक्षात येऊ शकतात, अतिषय खोलात गेलो तर अतिषय भयानक व विकृत षडयंत्र सापडतील पन आपन वरवरचे त्यांचे डावपेच येथे चर्चेला घेऊ,जे डावपेच समजायला जास्त बुद्धिमत्ता किंवा अक्कल लावायची गरज नाही.

बामणी कावा रुजवण्यासाठी व तो टिकवुन ठेवण्यासाठी क्रुर मनुवाद्यांकडुन वापरले जाणारे धोरणे.

धोरण १  . फोडा आणि राज्य करा.(साम,दाम,दंड,भेद)

जेव्हा जेव्हा ब्राह्मणी वर्चस्वाला धोका निर्माण करणारे लोकांचे संघटन निर्माण होऊ लागते तेव्हा त्याच संघटनातील काही कमजोर लोकांना फितवले जाते, धमकावले जाते, ब्लैकमेल केले जाते किंवा अमिष देऊन ते विरोधी संघटन आतुनच कमकुवत केले जाते, विरोधकांमध्ये फुट पाडुन त्यांच्यावर आपले वर्चस्व कायम राखले जाते.

उदाहरण - जाती जातीची अस्मिता जागी करुन त्यांना आपसात झुंजवत ठेवुन ३% वाले सतत सत्ता, पद, प्रतिष्ठा मिळवत आलेत.

धोरण २  .  चारित्र्य हनन करणे.

जेव्हा जेव्हा एखादा तत्ननिष्ठ, स्वाभिमानी, प्रामाणिक नेतृत्व किवा विरोधक मनुवादाच्या साम,दाम, दंड, भेद याला न जुमानता स्वताचे मानवतेला जपणारे विचार लोकांध्ये निर्भीडपन मांडु लागतो, तेव्हा चारित्र्य हनन करुन आपल्या विरोधकाला जनमाणसात बदनाम करुन त्यांच्याकडे येणारा प्रशंसक, अनुयायी वर्ग थांबवण्याचे प्रयत्न केले जातात, त्यासाठी नकली पुरावे गोळा करुन, नकली साक्षीदार उभे करुन विरोधकाला बदनाम केले जाते.

उदाहरण - तथागत बुद्धांच्या बदनामी ला पाठवलेली चिंचा ब्राह्मणी पासुन आता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकराचे मोओवादाशी संबंध असल्याचा खोटे खटाटोप आपन पाहु शकतो.

धोरण ३    संभ्रम किंवा अफवा पसरवने.

या नितीमुळेच आज भारतात बहुसंख्य ९७ % च्या माणगुटीवर ३% वाले विळखा घालुन बसले आहेत, ज्या ज्या महामानवानी व देशाच्या संविधानाने या देशातील नागरिकांचे कल्याण चिंतले त्या सर्वांना लोकांच्या मनात चुकीच्या पद्धतीने पेरले व टिळक, रामदास, सावरकर, ते भागवत मोदी पर्यंत च्या समाजाच्या शत्रुंना हिरो आहेत असेच बिंबवले गेले.

लोक दोन मिनीट डोक शांत ठेवुन विचार करतील तरी त्यांचे कल्याण कोणत्या देव, देवता, ऋषी,बाबा ने केले नसुन महामानवांनी केले हे पटेल पन संभ्रम व गैरसमज पेरुन आपल्या उद्धारकाप्रति गद्दारी करण्याची भावना आपल्यात याच बामनवाद्यानी पेरलेले दिसेल.
आजही देशात बहुतेक सर्व बॉम्बस्फोट सनातन ने केले असले तरी चित्रपट, सिरीयल, बातम्या वर्तमान पत्रातुन असा संभ्रम रुजवला गेला आहे की मुसलमान हेच आतंकवादी आहेत.

काल परवा जिवंत बॉम्बसह काही हिंदु आतंकी पकडले गेले पन लोकांमध्ये त्याची चर्चा होण्यापुर्वीच काही समाजसेवकांना पकडुन त्यांना नक्सली ठरवुन त्याची चर्चा सुरवात केली गेली, हाच तो संभ्रम निर्माण करुन स्वताचे वर्चस्व टिकवायचा बामणी कावा.

धोरण  ४    हिंदु धर्म खतरे मे है..

धर्म कधीच खतरे मे नसतो, ज्या वेळी या देशावर हजार वर्षे मोघलांनी, पोर्तुगीज, ब्रिटीश,हुण, कुषान, मंगोल यांना राज्य केले तेव्हा सुद्धा धर्म संपला नाही, संपला असता तर आता धर्म खतरेमे  है बोंबलनारे आज असते का?

धर्म खतरे मे नसतो तर बामणी वर्चस्व खतरेे मे असते त्यामुले हे लोक आपल्याच दोन गुलाम असल्या जातींना आपसात लढवतो व त्यांचे खच्चीकरन करुन परत स्वताच वर्चस्व ठेवतो.

धोरण ५.  आरक्षण ने देशाचे नुकसान केले?

हा एक बामणी कावाच आहे, आरक्षणा पुर्वी सर्व सत्तास्थाने, शिक्षणाचे अधिकार फक्त बामनाकडेच होता तेव्हा देश किती पुढारलेला होता? आरक्षण म्हणजे मनुच्या काळजात खुपसलेला खंजीर आहे कारण ९९% लोकांना, त्यात बामनांच्या बायकांनाही शिक्षणाचा अधिकार नव्हता तो अधिकार सर्वांना संविधानाने दिला आहे म्हणुन आपल्याच कल्याणाचा मार्ग असलेले संविधान आपल्यातीलच काही मुर्खांना पकडुन त्यांच्यात विष पेरुन ते संविधान बदलण्याचे षडयंत्र रचले गेले, त्यासाठी आरक्षण सारख्या मानवतावादी संकल्पनेचा चुकीचा प्रचार केला गेला.
आज देशाला याच मुद्दयावरुन अस्थिर केले जात आहे.

धोरण ६    खोट बोल पन रेटुन बोल

हा बामणी कावा रुजवण्यासाठी आरएसएस ने सर्व मीडीया हाऊस वर ताबा मिळवला आहे. आज मोदी ने शिंकले तरी भारत के इतिहास मे पहली बार....अशा रितीने ते लोकांसमोर मांडले जात आहे, आपल्याच अस्तित्व संपवायला निघालेल्या एका नराधमाची आपल्यालाच आरती गायला मजबुर केले जात आहे,
इंग्रजांचे हस्तक असलेले, इंग्रजांची माफी मागणारे लोक आपल्याला आज राष्ट्रवाद शिकवत आहेत.

रोज काहीतरी नवीन घोटाळा केला जातो व त्यालाही देशभक्तीचा दर्जा दिला जातो, नोटबंदी हा भारतातील सर्वात मोठा घोटाळा असुन त्याला क्रांती चे नाव दिले गेले, नोटबंदी ही सरकारने केलेली जनतेची लुट व फसवणुक आहे हे आता सिद्ध झालेच आहे.

मीडीयावर नेमुन दिलेले बामणांचे नोकर चाकर ऐंकर लोक बामनी वर्चस्व टिकवण्यासाठ अनेक खोट्या गोष्टी सतत मांडुन भोळ्या जनतेला त्यांचे खोटे विचार खरे म्हणुन रुजवले जात आहेत

आता आपन जनावरासारखे ,गुराढोरासारखे गुराखी नेईल तिकडे जायचे की माणसासारखे मेंदु व अकलेचा वापर करुन आपले कोन परके कोन हे ओळखायचे हे प्रत्येकाने ठरवायचे आहे.
जो आपल्याला खड्यात घलनार आहे त्याला खड्डा खोदायला मदत करायची त्यासा शक्तिविहीन करुन स्वताचे अस्तित्व जपायचे हे मेंदुचा मालक असणारांनी ठरवावे लागणार आहे.
नाहीतर हे ३% वाले संविधान संपवुन पुन्हा आपल्या माणगुटीवर बसतील.

- *मनोज नागोराव काळे, ठाणे.* 8169291009

भारतीय नागरिकाला खुले पत्र

भारतीय नागरिकाला खुले पत्र
प्रति,
भारतीय नागरिक,
भारत.
     हे माझ्या भारतीय नागरिका, तुला "नागरिक" सुद्धा माझ्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी २६ जानेवारी १९५० ला बनवले आहे हे पहिल्यांदाच मी खुलासा करतो, कारण भारतीय संविधानापुर्वी या देशातील व्यक्तीला भारतीय असे नागरिकत्व नव्हते हे तुला माहीत असेल कदाचित नसेल माहीत तर आज पासुन ते मनावर कोरुनच ठेव.
     बर, हे पत्र मी समस्त भारतीय जनतेलाच लिहायला घेतले याचेही एक कारण आहे ते म्हणजे आज तुझे ते नागरिकत्व धोक्यात आलेले मला स्पष्टपने दिसत आहे, आज तुमची कवचकुंडले धोक्यात आली आहेत, आज संविधान धोक्यात आले आहे.
     भारतीय नागरिका माझ्या काही प्रश्नांची उत्तरे मी आज तुला या माझ्या मैत्रीपुर्ण पत्रव्यवहारातुन मागणार नाही, तुला उत्तरे देता येतीलच कारण ते सर्व प्रश्न तुझ्याशी व्यक्तीगत असणार आहेत.
माझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तु स्वतःच्याच मनाला विचारायचे आहे व स्वतालाच ते उत्तर प्रामाणिकपने द्यायचे आहे.
प्रश्न १.
हे भारतीय नागरिका, तुला आज तुझ्या जिवनात जे काही तुझे व्यक्ती म्हणुन हक्क व अधिकार आहेत ते कायदेशीर रित्या तुला कुणी मिळवुन दिले आहेत?
प्रश्न २.
हे भारतीय नागरिका,  तुझ्या पुर्व पिढ्यातील कोणता पुर्वज १९५० पुर्वी शाळेत गेला होता का? नसेल तर का नव्हता गेला?
प्रश्न ३
हे भारतीय नागरिका, तुला मत देऊन स्वतःचा प्रतिनिधी निवडुण देण्याचा अधिकार कुणी दिला आहे?
प्रश्न ४
हे भारतीय नागरिका, तु रोज कामावर जातो तेव्हा तेथे ८ तास काम करतो व शिफ्ट संपवुन हक्काने घरी येतो, ते आगोदर १२ तास काम करावे लागायचे, तुला १२ चे ८ कुणी करुन दिले  माहीत आहे का?
प्रश्न ५
हे भारतीय नागरिका, तुझ्या आया बहिनींना १९५० पुर्वी बापाच्या वारसा हक्क मिळत नव्हता, तो आता समान हक्क कोणामुळे मिळु लागलाय हे माहीत आहे का?
प्रश्न ६
हे भारतीय नागरिका, तु ज्या रस्त्याने फिरतो,ऊड्डानपुले पहातो, अनेक विकास प्रकल्प पहातो ते बनविणारे सार्वजनिक बांधकाम विभाग PWD कुणी साकार केले तुला माहीत आहे का?
प्रश्न ७
हे भारतीय नागरिका, तुझ्या घरात विज तर नक्की येत असण्र, बर मला सांग ते विज तुझ्या घरापर्यंत पोचवण्यासाठी पावर ग्रीड यंत्रना वापरली जाते ती या देशात कुणी सुरु केली?
प्रश्न ८
हे भारतीय नागरिका, अन्न, वस्त्र निवारा सोबत शिक्षणही मुलभुत गरज आहे व ते प्रत्येकाला मोफत मिळाले पाहीजे यासाठी कुणी खस्ता खाल्ल्या आहेत?
प्रश्न ९
हे भारतीय नागरिका, तु जुन्या काळी सप्तबंदीत बंदिस्त होता,काय खावे, काय नेसावे,कोणते दागीने घालावे, कोमते काम करावे हे तु स्वतः ठरवु शकत नव्हतास ते कोणी बंद केले व तुला खरे स्वातंत्र्य मिळवुन दिले?
प्रश्न १०
हे भारतीय नागरिका, या देशात जुलमी सत्ते विरुद्ध लढुन स्वकियांचो कल्याणकारी राज्य निर्माण करणारे शिवराय राजे झाले तेव्हा त्यांना राजा माणन्यास कुणी नकार दिला होता? व आज सर्व जातीपातीचे लोक राज्यकर्ते बनु शकतात याला कोणोचे योगदान आहे?
प्रश्न ११
हे भारतीय नागरिका, तुझ्या माता भगिनींना आपापल्या नवर्याची गुलामी न करता सर्वांनी समान वागवावे वाटते पन तेच समतेचे कायदेशिर हक्क तुला कुणी दिलेत रे?
प्रश्न १२
हे भारतीय नागरिका, मला सांग इतक्या वेगवेगळ्या जाती,पंथात,भाषेत विस्कटलेला तुझा हा देश आज एकत्र कसा काय नांदतोय? काय कारण असेल याला?
प्रश्न १३
हे भारतीय नागरिका, तुझे पुर्वज आयटी,इंजीनियरींग,मेडीकल,तंत्रज्ञानात नव्हते, मग तु कसा काय या विभागात काम करतोस? धार्मिक नियम तर जिथे जगला त्याच कुटुंबाचा व्यवसाय करत करत मरा असा आहे, मग तुला तुझे करीयर स्वतः निवडायचा हक्क कुणी दिला?
प्रश्न १४
हे भारतीय नागरिका, मानवाला मानव म्हणुन जगण्यासाठी लागणारे जे मानवाधिकार लागतात त्याचे जनक कोण आहेत याचे तुला काही माहीती आहे काय?
प्रश्न १५
हे भारतीय नागरिका, तुला जो दिवाळीला बोनस मिळतो, तो बोनस का व कसा मिळतो हे तर सोड, पन तो तुला मिळालाच पाहीजे हि तरतुद कोण करुन ठेवलीय सांगता येईल का?
प्रश्न १६
हे भारतीय नागरिका,पुर्वी धार्मिक कायद्यानुसार स्त्रीला जीवनभर नवरा,मुलगा व बाप यांच्यावर अवलंबुन रहावे लागायचे, सती जायला लागायचे, तिला जिवंतपने आगीत ढकलले जायचे,
मात्र आता स्त्रीला आईच्या गर्भात आसताना पासुन संरक्षण आहे, ते कोणामुळे आहे?
प्रश्न १७
हे भारतीय नागरिका, पुर्वी तु मौजमजा म्हणुन प्राण्यांची हत्या करायचास, आता तु कोणत्या प्राण्याला मारु शकतो का? तु झाडे तोडु शकतो का? या सर्वांचे कायदेशिर रक्षण कोण केले?
बर प्रश्न खुप आहेत पन हे काही आता माझ्या मनात जे आले ते पटाटपट मी विचारुन मोकळा झालोय, तुझ्या सदसदविवेक बुद्धीला विचारुन तु या प्रश्नांची प्रामाणक उत्तरे शोध यातच तुला तुझा मुक्तीदाता सापडेल.
     बर मी कधी नव्हे ते तुला पत्र का लिहीतोय हे आता सांगत आहे जरा निट लक्ष देवुन वाच, तुझी जात धर्म व वंश कोणताही असु दे पन तु भारतीय नागरिक आहेस, आणि त्या नात्याने  वरिल सर्व प्रश्नांचे एकच उत्तर आहे हे समजले असेलच.
ते म्हणजे प्रज्ञासुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर.
वरील सर्व फायदे ,हक्क व सुविधा सर्वच्या सर्व भारतीय नागरिक या नात्याने वापरता, उपयोगात आणता मात्र या महामानवाला फक्त दलितांचा नेता म्हणुन मोकळे होता? किती रे तुम्ही कृतघ्न बनलात? तुमच्या रोजच्या जगण्यावर ज्या महामानवाचे आतोनात उपकार आहेत त्या महामानवाचे नाव घ्यायची तुम्हाला लाज वाटते?  कारण त्यांची जात? त्याच जातीच्या माणसाने तुम्हाला वरील सर्वच्या सर्व अधिकार बहाल केलेत ते कसे काय चालतात?, ते सुद्धा मोफत..
त्यांचा तत्कालिन समाजाने खुप छळ केला होता तरीसुध्दा...
पन तुम्ही आज त्या बाबासाहेबांच्या वंशजांना जातीवादाने वागवु लागलात , त्यांना हलक्या जातीचे समजु लागलात, हे तुमच्या मानवी मनाला तरी पटतेय का पहा.
तुमच्या रोजीरोटी पासुन मेल्यास वारसा हक्कापर्यंत सर्वच्या सर्व अधिकार ज्या महामानवाने फुकटात दान केले त्यांच्यावर कसला रे सुड उगवताय? कसली रे ही माणुसकीची परतफेड?
   वरील सर्व गोष्टी तुझ्या जीवनात खुप महत्व ठेवतात हे मला चांगले कळते कारण मि सुद्धा एक नागरिक आहे तुझ्यासारखा...
पन आज वरील सर्वच्या सर्व अधिकार एक एक करुन काढले जात आहेत, तु तुझे नागरिकत्व जपशील तोवरच ते अधिकार शाबुत आहेत पन जर का तु मी हिंदु,मी मुसलमान,मी बौद्ध, मी ईसाई,मी शीख या भुमीकेत शिरलास तर मात्र माझ्या बाबासाहेबांनी तुझ्या रक्षणार्थ बनवलेला हा समता,न्याय,बंधुता,स्वातंत्र्य मनोरा जमिनदोस्त होईल, सध्या त्याचा पाया तोडण्यासाठी मानवतेचे शत्रु जोमाने कार्य करत आहेत.
हे सर्व मी भीमा कोरेगावच्या हिंदुत्ववादी लोकांकडुन बौद्ध व ओबीसी बांधवांवर झालेल्या अमानवीय हल्याबद्दल लिहीत आहे.
जे लोक जुलमी पेशवाई संपवल्याचे प्रतिक असलेल्या स्तंभाला वंदन करायला सहकुटुंब निघाले होते त्यांच्यावर दगडफेक केली, त्यांच्या गाड्या जाळल्या ज्या गाड्या त्यांनी भाड्याने आणल्या असतील, त्या लोकांना प्यायला पाणी मिळु नये म्हणुन सर्व दुकाने बंद ठेवली गेली, हीच परतफेड का वरील लिहिलेेल्या उपकारांची?
ज्या लोकांनी शिवरायांच्या सैन्यात राहुन शिवरायांचे राज्य सांभाळले त्यांच्यावर त्याच शिवरायांचे नाव घऊन हल्ला केला गेला तोही त्या लोकांच्या सांगण्यावरुन ज्यांनी शिवराय व शंभुराजेंचा धार्मिक छळ केला होता.
असो, प्रत्येकाला माझ्या बाबासाहेबांनी शिक्षण मिळवुन दिले आहे आता शिकुन सवरुन त्यांनाच जर दगड मारणार असाल तर त्यात चुक तुमच्यावर झालेल्या संस्कारांची आहे हे सगळ्यांच्याच लक्षात आले आहे.
पन वरील सर्व अधिकार काढुन टाकायला तेच लोक टपलेत जे लोक तुमच्या हातात दगड देऊन तुमच्याच उध्दारकर्त्यावर भिरकावायला लावतात.
आपण आपलाच खड्डा खोदतो आहोत का? याचे भान राहु द्या.
या लोकांनी छ. शिवरायांच्या पुण्यतिथीला रायगडावर हजार ढोल वाजवुन पाहीले की राजांना मानणारा समाज झोपेत आहे की जागा आहे? दुर्दैवाने तो झोपोतच निघाला पन आंबेडकरी लोकांनी तेव्हा त्या ढोल वाजवण्याचा विरोध केला हे तरी मोठ्या मनाने मान्य करा...आपन...नागरिक ...आहोत, पन ते आपन स्वतःच धोक्यात तर आणत नाहीत ना याचे भान राहुद्या.
    जे लोक आज या नवपेशवाई च्या विरुद्ध उभे आहेत ते वरील नमुद केलेले व इतर  सर्व मानवाधिकार अबाधित ठेवण्यासाठी लढत  आहेत, त्यांची आपन ताकद बनुयात, आपले नागरिकत्व टिकवुन ठेवुयात.
    आज आपन सर्वच नागरिकांनी हा विचार करायलाच हवा की शाळेत नागरिक शास्त्राचे पुस्तक सर्वात लहान का असायचे?
नागरिक म्हणुन आपले हक्क अधिकार आपल्याला कळुच नयेत हे त्या त्या काळचा राजकीय ताकतींनी प्रयत्न केले होते पन सध्या आपल्याला नागरिक म्हणुन पुर्णतः आपापसात जातीय भाडंने लावुनन उध्वस्त करायचे कट कारस्थान सुरु आहे.त्या कारस्थानात बळी न पडता आपल्या हक्क अधिकाराच्या रक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे.
ज्या अधिकारांमधे उपासनेचाही अधिकार आहे, त्यामुळे "धर्म खत्रे मे है" या वाक्याला कुणीही बळी पडु नये ही नम्र विनंती. आता थांबतो.
जय भारत
जय संविधान.
कळावे.
तुझाच नागरिक बंधु
- मनोज काळे
     8169291009

आंबेडकरवादी समाजाने राजकीय साक्षर बनावे.

आंबेडकरवादी समाजाने राजकीय साक्षर बनावे.
- मनोज नागोराव काळे, ठाणे
"सर्वात बेकार निरक्षर कुणाला म्हणावं तर राजकीय निरक्षराला. त्याला ऐकायचं नसतं, बोलायचं नसतं, त्याला राजकीय घटनांत सहभागी व्हायचं नसतं. त्याला जगण्याची किंमत कळत नाही, कळत नाही की डाळीचे भाव, मासळीचे दर, पिठामिठाची किंमत, घरभाड्याच्या दिडक्या, जोड्यांची किंमत, औषधांचे पैसे सारं काही राजकीय निर्णयांवरून ठरतं.
राजकीय निरक्षर इतका मद्दड असतो की त्याला आपण राजकारणाचा द्वेष करतो हे सांगताना फार अभिमान वाटतो आणि छाती फुगवून तो ते सांगत रहातो.
त्या बेअकल्याला हे कळत नाही की त्याच्या राजकीय अज्ञानामुळेच वेश्येला व्यवसाय करावा लागतो, एखादे मूल फेकून दिले जाते आणि जन्म होतो सर्वात घाणेरड्या चोरांचा- वाईट राजकारण्याचा... जो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा भ्रष्ट चमचा म्हणूनच वावरत असतो."
-- बर्टोल्ट ब्रेख्श्ट
भारत हा प्रजासत्ताक देश आहे, आपन संसदीय लोकशाही स्विकारली आहे, आपन एक सर्वोत्तम संविधान स्विकारले आहे ज्यात भारतीय नागरिकांत जात, धर्म, लिंग असा कोणताही भेदवाव संपवुन सर्वांना समान केले आहे.
२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या, कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा बनवुन कॉंग्रेसविरोधी वातावरन निर्माण केले गेले व EVM च्या सहाय्याने निवडणुका जिंकुन कॉंग्रेस चा पराजय केला गेला, सर्वांना वाटले की कॉंग्रेसच्या भ्रष्टाचारामुळे परावभव झाला, पन नंतर हळुहळु इविएम मशीनचा महाघोटाळा उघडकीस येऊ लागला व त्याविरुद्ध जनभावना तयार होऊ लागली.
कॉंग्रेसला संपवुन देशाच्या सत्तेवर आरएसएस व मनुवादी लोक येऊन बसले, अगदी हिटलर स्टाईलमध्येच.
हिटलरही लोकशाही मार्गाने सत्तेवर आला व त्यातुनच त्याने स्वतःचा हुकुमशाहीला स्वरुप दिले, हिटलरकडे जसा एक अट्टल खोटारडा मंत्री होता "गोबेल्स" तसा मोदीजींना "अमित शहा" आहे.
दोघे मिळुन पोलिस, मीडीया, न्यायालये मैनेज करुन संसदिय लोकशाहीची पाळेमुळे खणुन काढण्याचे कारस्थान राजरोसपने सुुरु केले, आम्ही रोज एक कायदा बदलनार असे मोदींनी सुरवातीलाच सांगितले होते तसेच त्यांनी केले.
युजीसी बंद, नियोजन आयोग बंद, आरक्षणावर गदा, सैन्याच्या बजेटमध्येही काटछाट केली गेली.
राफेल घोटाळा, व्यापम घोटाळा ( या घोटाळ्याचे ५० पेक्षा अधिक साक्षिदारांची हत्या केली गेली) , एलइडी घोटाळा, जलयुक्त शिवाराचे गाजर, शेतकर्यांना हमी भाव देण्यास टाळाटाळ, नोटबंदी सारखा महाघोटाळा, व्यापार्यांचे कर्जमाफी, न्यायाधिशांची हत्या व काहींनी तुरुंगवास, सैन्याचे जेवनाचे हाल, गोरक्षकांडुन दहशतीचे वातावरन बनवले, मॉब लिंचींग सुरु जाले, प्रामाणिक पत्रकारांना टिवी चैनलवरुन हटवले जाऊ लागले,मोदीचे मन की बात ऐकने कंपलसरी केले गेले, आपन काय खावे, काय बोलावे, काय नेसावे यावर जबरदस्ती केली जाऊ लागली, इ. व अनेक मोठमोठे घोटाळे व महापाप केले गेले.
हे सर्व आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत आहे. आपन पाहुनही त्याकडे पाहीजे तेवढे गांभिर्याने घेत आहोत असे दिसत नाही. मनुवदी लोक सर्व यंत्रनांचा उपयोग करुन जनतेमध्ये संविधानाला बदनाम करण्याचे काम करत आहेत सोबतच मोदी ला अवतार रुप दिले जात आहे. ते लोक त्यांचे काम इमानइतबारे करत आहेत. मात्र आपन ज्यांचे या देशावर प्रेम आहे, ज्यांचे संविधानावर प्रेम आहे ते मात्र मनुवादी टिवी चैनल व त्यावरील केल्या जाणार्या खोटया प्रचाराला भुलले जात आहेत असे दिसते.
फक्त एकमेव आंबेडकरी समाज सोशल मीडीयावर किंवा मोर्चे निदर्षनात भाजप सरकार विरुद्ध व्यक्त होताना दिसतो आहे, वंचित बहुजन आघाडी नंतर बौद्धेतर समाजही सरकारच्या हिटलरशाही विरुद्ध आपला आवाज बुलंद करताना दिसत आहे ही खरोखर ऐतिहासिक बाब आहे. पन आंबेडकरी समाजात राजकीय निरक्षरता मोठ्या प्रमाणात दिसुन येते, राजकीय डावपेच समजुन घेण्यात हा जागृत असलेला समाज कमी पडताना दिसतो, राजकीय प्रगल्भतेची कमी तेव्हा तेव्हा जानवते जेव्हा जेव्हा एखादा हिंदु सण उत्सव येतो.
जेव्हा कधी हिंदुचा सण उत्सव येतो तेव्हा हाच जागृत आंबेडकरी समाज ( अपवाद  ) अचानक भारतीय नागरिकाच्या भुमिकेतुन निघुन कट्टरवादी बनतो व तसाच कट्टरवादाने जाहीररित्या व्यक्तही होतो.याचे काही उदाहरने पुढे देत आहे.
१. कोणत्या सणाला एखाद्या आंबेडकरी पक्षाच्या कार्यकर्त्याने शुभेच्छा दिल्या की लगेच त्याला गद्दार म्हणुन त्याविरुद्ध रान पेटवले जाते.
२. एखादा लोकप्रतिनिधी मंदिरात गेला की त्यालाही गद्दाराचा ठप्पा मारुन मोकळे होतात.
३. कुणी एखाद्या समाज बांधवाच्या घरी धार्मिक पुजेला हजेरी लावली की त्याचा पोस्टमॉर्टमच केला जातो.
वरील एखादी घटना घडली की त्यांना सरळ सरळ बाबासाहेबांशी गद्दारी केली असा थेट आरोप केला जातो, या आरोप करणारात मोठमोठे स्वयंघोषित विद्वानही असतात. जो बाबासाहेबांशी गद्दारी करतो त्याला वाळीत टाका असे बोलले जाते.
बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांची आठवन करुन दिली जाते,
सम्राट सारखे भाजप धार्जिन वृत्तपत्र रोज या २२ प्रतिज्ञा पहिल्या पानावर छापुन अशा कट्टरवाद्यांना आणखी जहाल कट्टरवादी बनवुन सोडते.
आता आपन यांची उलटतपासनी करुयात, ज्या धम्माचे हे ठेकेदार बनुन एखाद्याला वाळीत टाकायची भाषा बोलतात त्या तथागतांच्या धम्मात वाळीत टाकने हा प्रकार येतो का?  हिंदु धर्माचा वाळीत टाकायचा नियम स्वताला कट्टर बौद्ध समजनारे लोक सर्रास वापरताना दिसतात.
बर, फक्त देवा बद्दल यांना २२ प्रतिज्ञा का आठवतात, त्या २२ प्रतिज्ञांमध्ये मी दारु पिनार नाही, मी खोट बोलनार नाही, मी व्याभिचार करनार नाही, मी चोरी करनार नाही हे पंचशीलही दिले आहेत, मी समता स्थापन करेल, मी अष्टांग मार्गाचे पालन करेल, मी दहा पारमिता चे पालन करेल या प्रतिज्ञाही दिल्या आहेत.
मग एखादा बौद्ध म्हणुन घेणारा व्यक्ती दारु पितो तेव्हा त्याला २२ प्रतिज्ञाची आठवन सामुहिकरित्या झुंडीत जाऊन का सांगितल्या जात नाहीत, उलट एकाने घरात गणपती बसवला तर त्याला ठोकायला दारु पिऊन लोक जातात. २२ प्रतिज्ञा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलेकौटुंबिक, वैयक्तिक संविधान आहे त्याचे पालन केले पाहीजे पन त्याची जबरदस्ती दुसर्यावर करने हे संविधानात बसत नाही, धम्मातही जबरदस्तीला काहीही स्थान नाही. मारुन  किंवा वाळीत टाकुन बौद्ध धम्म वाढलेला नाही व वाढनारही नाही.
बोधिसत्व बाबासाहेब व स्वतः तथागत बुद्धांनीही कधी धम्म घ्याच असा अग्रह धरलेला नव्हता, ज्याला पटेल त्यांनीच तो घ्यावा कारण बौद्ध धम्म हा विद्वानांचा धम्म आहे असे सांगितले.
ज्यावेळी बाबासाहेब धम्माचा अभ्यास करुन धम्म दिक्षा घेत होते तेव्हा आपला बहुजन समाज पुर्णपने देवांच्या आहारी गेलेला होता, बाबासाहेबांनी कुणाला वाळीत टाकायची भाषा केली नव्हती, त्यांनी आपल्या समाजाच्या घरा घरातुन देव काढण्याऐवजी आपल्या समाजाच्या डोक्यातुन देव काढुन टाकला,  आपनही लोकांचे धम्म मार्गाने प्रबोधन केले पाहीजे,आपल्या घरात त्यानुसार वागण्याचा कोटेकोर प्रयत्न करायला हवा पन राजकीय पक्षांना २२ प्रतिज्ञांचे पालन करावे हा हट्ट बालिशपनाचे द्योतक आहे, बाबासाहेबांनी भारतीय जनतेला जे खुले पत्र लिहीले व ज्यात संविधान राबवन्यासाठी भारतीय प्रजासत्ताक पक्ष म्हणजे रिपाई बद्दल मत लिहीले त्यात संविधानाची प्रस्तावनाच रिपाई चे उद्दिष्ट आहे असे लिहीले.
राजकीय पक्ष अथवा लोकप्रतिनिधीला धर्म नसावा, तो सर्व लोकांचे प्रतिनिधित्व करणारा असला पाहीजे. म्हणुन कोणत्या राजकीय पक्षाने हिंदु,मुस्लिम, जैन, सनांच्या शुभेच्छा देने गैर नाही, आपन कट्टरपंथी नाही तर आपन भारतीय संविधानाने दिलेल्या लोकशाहीचे नागरिक आहोत याचे भान ठेवावे, बाबासाहेब स्वता बोलायचे की मी प्रथम भारतीय व अंतिम भारतीय, त्यामुळे आपन बाबासाहेबांना सुद्धा राष्ट्रा पेक्षा मोठे समजायची चुक करु नये.
बाबासाहेबांनी दिलेले संविधान जर त्यांचेच अनुयायी पायदळी तुडवतील व वरुन संविधान बचोवो चे आंदोलनही करतील तर ते हास्यास्पद ठरेल.
आज वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातुन खर्या अर्थाने बाबासाहेबांना अभिप्रेत असा सर्व वंचित समाजाचा एक विरोधी पक्षच तयार झाला आहे असे बोलायला हरकत नाही, या आघाडीत सर्व समाजाचे सर्व धर्माचे संविधान व लोकशाहीवर विश्वास असणारे लोक एकत्र आले आहेत, आपन धम्माला आपल्या घराच्या चौकटीच्या आत ठेवुन, जिवनात पंचशीलाचे पालन करुन या बहुजन वंचित आघाडीत येणार्या प्रत्येक समाजाचे स्वागत करावे.
कट्टरवादाला बौद्ध धम्मात कवडीचेही स्थान नाही पन बामसेफ सारख्या नकली, बोगस संघटनांनी जाणिवपुर्व बौद्धांमध्ये कट्टरवाद वाढवण्याचा प्रयत्न केला होता. आता आपन बाबासाहेबानी दिलेल्या प्रज्ञा  ,शील, करुणेचा धम्माला बदनाम न करता आपले जीवन जगावे, मात्र आपन जेव्हा समाजात जातो तेव्हा मात्र भारतीय नागरिक म्हणुन भारतीय संविधाना नुसार वागावे तेथे धम्म घुसडण्याचा प्रयत्न करु नये. आपल्या नेत्याने सांगितलेल्या प्रत्येक वाक्याचा अर्थ समजुन घेतला पाहीजे,
मागे लक्ष्मन माने साहेबांनी रेसकोर्स वर धम्मदिक्षेचा मोठा कार्यक्रम घेतला होता तेव्हा आपल्याला आठवत असेल की आर आर पाटील, विलासराव देशमुख त्या स्टेजवर हजर होते पन लगेच मराठा समाजाने त्यांच्यावर आगपाखड केली नाही, हे अत्यंत समजुन घेण्याचा मुद्दा आहे, त्या समाजाला माहीत आहे जरी हे धर्मांतर सोहळ्यात गेले तरी ते बौद्ध नाहीत, राजकीय डावपेच समजुन घेतला गेला, राजकीय छुपे अजेंडे समाज समजुन घेऊ शकला पाहीजे निदान कार्यकर्ते तरी नेत्याच्या एका शब्दावरुन वाक्य समजुन घेतील असे प्रगल्भ असले पाहीजेत.
आबेडकरवाद्यांमध्ये बामसेफ ने भरलेला कट्टरवाद हा भारतीय संविधानाची पायमल्ली करणारा आहे, आपन आपल्या घरात आपला धर्म पाळावा व बाहेर भारतीय नागरिक म्हणुन संविधामा नुसार जगावे, वागावे याचे भान राहीले तरी वंचित बहुजन आघाडीला मोठी मजल मारण्यात नक्कीच फायदा होईल.
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी संपुर्ण भारतीयांमध्ये एक नवचेतना जागवली आहे, सर्वांमधे एक उर्मी निर्माण झालेली आहे, त्या नवचेतनेला क्रांतीची मशाल बनवने आता कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे, ज्यांना ज्यांना लोकशाही मध्ये काही स्थान मिळाले नाही ते सर्व सोबत आहेत, माझ्या वरतीही कोणी नाही माझ्या खालीही कुनी नाही, हम सब एक है ..या बाळासाहेबांच्या भुमिकेला घराघरात जाऊन सांगितले पाहीजे व पेड मीडीया ला आपन आपल्या तोंडी प्रचाराने मात दिली पाहीजे.
जय भिम जय बाळासाहेब.
जय संविधान
- मनोज नागोराव काळे, 8169291009

संसदिय लोकशाही व जनतेने जोपासलेला गाढवाचा गुणधर्म.

संसदिय लोकशाही व जनतेने जोपासलेला गाढवाचा गुणधर्म.
- मनोज नागोराव काळे, ठाणे.
भारत हा जगातील सर्वात मोठ्या प्रजासत्ताक राष्ट्रांपैकी एक, त्यातही वैविध्यपुर्ण भाषा, संस्कृती, प्रथा, परंपरा, इतिहास, भुगोल असे सर्व काही असुनही आपन गेली सत्तर वर्ष एकत्र नांदतोय, आपन एकसंघ राष्ट्र म्हणुन टिकु शकलो याला सर्वात मोठे कारण आहे आपले संविधान, भारतीय संविधानाचे हे सर्वात मोठे यश आहे असे म्हणायला हरकत नाही.
पण भारतीय संविधानाचा उद्येश्य फक्त देशाला एकसंघ ठेवने इतकाच नव्हता तर या देशातील प्रत्येक नागरिकाला उन्नती करुन समान संधी समान दर्जा मिळावा असा तो व्यापक अर्थाने होता.
आपनास विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय समता दिली, *"एक व्यक्ती एक मत, एक मत एक मुल्य"* हा अत्यंत क्रांतीकारी निर्णय या भारत देशात लागु करुन घेण्यात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना यश आले.
तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते की *आजपर्यंत या देशाचा राजा राणीच्या पोटातुन जन्म घ्यायचा पन मी अशी व्यवस्था केली आहे की यापुढे या देशाचा राजा मताच्या पेटीतुन जन्म घेईल"*
या देशाच्या राजाचे पालकत्व, पितृत्व, मातृत्व म्हणा किंवा निर्माण करण्याचा अधिकार म्हणा तो पुर्णपणे भारतीय जनतेच्या हाती सोपवला गेला, तुम्हीच तुमचे प्रतिनिधी निवडा, तुमचे प्रश्न तुमचे प्रतिनिधी सोडवतील. पन भारतातील जनता या अधिकाराला समजुच शकली नाही, भारतीयांमध्ये मताधिकार हा आपला अधिकार आहे ही भावनाच रुजु दिली गेली नाही,त्याला दानाचे रुप दिले गेले, आणि पर्वीपासुन रितच आहे की *दान हे बामनालाच केले पाहीजे, व आपन ते मताचे दानही बामन व बामनवादी लोकांना फुकट देत आलो, आपल्या सर्वात मोठ्या अधिकाराला आपन एक वेळच्या दारु,मटनासाठी गहान टाकु लागलो, आपल्या पोटात गेलेल्या दारुचे व मटनाचे एक दिवसात काय होते? आपल्या मलमुत्रात त्याचे रुपांतर होते. म्हणजे *आपन आपल्या सर्वात मोठ्या अधिकाराला मलमुत्रात बुडवुन मोकळे झालो*, ही अत्यंत शरमेची गोष्ट आहे. आपन मत पेटीतुन राजा निर्माण न करता पुन्हा काही घराण्यातच ( महाराष्ट्रातील १६९ घराने  ) राजे निर्माण करत गेलो, लोकशाहीतुन आपन हुकुमशाही ला जन्म देत गेलो, घरानेशाही ला जन्म देत गेलो ही बाब चिंतनीय आहे. विचार करुन पहा की
आपनच निवडुन दिलेल्या प्रतिनिधी विरुद्धच आपन पाच वर्ष मोर्चे, आंदोलने, निदर्षने का करावे लागतात? *आपला प्रतिनिधी सक्षम नसेल तर त्याला पुढच्या वेळी कसे काय निवडुन दिले जाते*? सतत सत्तर वर्षे आपन ही चुक कसे काय करु शकतो?
सत्तर वर्षात या देशावर फक्त ब्राह्मणवादी लोकच आलटुन पालटुन कसे काय राज्य करु शकले? कॉंग्रेस व भाजपा यात जो सत्तेवर असतो तो आपल्याला फुंकुन फुंकुन लुबाडुन खातो व दुसरा त्यांचा विरोध करण्याचे ढोंग अत्यंत चलाखीने करतो, पुन्हा सत्ता पालट होतो व दुसरा पक्ष जनतेला लुबाडुन खातो व विरोधी बाकावर बसलेला मात्र त्यावेळी जनतेच्या हक्काचे ढोंग करुन पाच वर्ष काढतो, असे सतत आपन कॉंग्रेस व भाजपाला आपल्याला लुटायला आपनच आलटुन पालटुन निवडुन सत्तेवर बसवत आलोय, यात कॉंग्रेस व भाजपाची काहीही चुक नाही, त्यांना मतदान करणारा वर्ग हा गाढव आहे, मतदाराला भानच नाही की आपन मत देतो म्हणुन हे भ्रष्ट भामटे आमदार,खासदार,मंत्री बनत असतात, एकदा दुधाचा चटका लागला तर ताकही फुंकुन पितात असे बोलले जाते पन इथे सलग सत्तर वर्ष लुटले गेले, लुबाडले गेले, नागवले गेले, सत्तेचा माज दाखवुन अन्याय अत्याचार केले तरी आपन परत परत त्याच लोकांना आपन स्वतःच निवडुन देत असु तर त्याचे खरे गुन्हेगार आपनच आहोत, बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तेची किल्ली म्हणजे मताधिकार आपल्याला दिला असताना आपन ती किल्ली चोराच्या हातात देतो व त्याने चोरी केली की आपनच रस्त्यावर मोर्चे आंदोलने करतो, हा किती मुर्खपनाचा कळस आहे म्हणावे लागेल.
बाबासाहेबांनी एके ठिकानी म्हटले आहे कि " *सातत्य हा गाढवाचा गुणधर्म आहे*" खरोखर आपन आपल्याच हितशत्रुंना सतत सत्तर वर्षे निवडुन देऊन आपल्या गाढवपनाचे प्रमाणच दिले आहे.
दुसरा गाढवपना म्हणजे "जातीसाठी माती खाने"
उमेदवार कोणत्या विचारधारेच्या पक्षातुन उभा आहे, तो पक्ष आपल्या अस्तित्वार तर उठलेला नाही ना, तो पक्ष माझे शिक्षण, रोजगार, महागाई, दैनंदिन सुविधा व माझी सुरक्षा याबाबत जागृत आहे का?  या सर्व गोष्टी न पाहता *आपल्या जातीचा उमेदवार असेल तर त्याला डोळे मिटुन मत टाकायची आत्मघातकी सवय भारतीयांना जडलेली आहे*, याच दोन सवयींमुळे आज आपला देश गाढवांच्या हातात गेली आहे, जैसी प्रजा वैसा राजा किंवा जैसा राजा वैसी प्रजा.
या सर्व उलथापलथीच्या राजकीय घडामोडी होत असताना, महाराष्ट्रातुन वंचित बहुजन आघाडी स्थापन केली गेली आहे, लोकशाही ज्या वर्गांपर्यंत आजवर झिरपलेली नाही,  ज्या समुदाय,समाजाचा सत्तर वर्षात कॉंग्रेस व भाजपा व त्यांच्या समविचारी पक्षांनी कधीही सत्तेत सहभागी करुन घेतलेले नाही, ज्या समाजाला प्रतिनिधित्व दिले गेले नाही, प्रतिनिधीच नसल्याने त्यांच्या कोणत्याच प्रश्नांची कधी चर्चा होऊ शकली नाही, मराठा समाजाची परिस्थिती तर अत्यंत गंभीर आहे, महाराष्ट्राची सत्ता सतत मराठा समाजाकडे आहे असे दिसत असले तरी प्रत्यक्षात मराठा समाजाच्या एका गटाकडेच ती सत्ता आहे त्यांनी मराठा समाजाचा फक्त वापर करुन घेतला व स्वता *शिक्षसम्राट, साखर सम्राट, सहकार सम्राट, कारखानदार,जमीनदार* होऊन बसले, मराठा तरुण यावेळी जागृत होऊन या मराठा नेत्यांना आता फैलावर घेत आहे,प्रश्न विचारु लागले आहेत ,मराठा क्रांती मोर्चात ती भावना व्यक्त केली आहे, अशांनी एकत्र येऊन आता सत्ता संपादन करुन स्वताचे प्रश्न सोडवुन घेण्याचा अत्यंत प्रशंसनीय, अत्यावश्यक निर्णय घेतला आहे,
चाळीस वर्ष ज्यांनी निश्कलंक राहुन चळवळीचे कार्य सुरु ठेवले होते अशा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांकडे या आघाडी चे नेतृत्व आहे. आता मात्र भारतीय मतदारांनी आपला गाढवपनाची सवय मोडुन मतदार हा सत्तेचा मायबाप असतो हे सिद्ध करण्यासाठी सज्ज रहायला पाहीजे. आपल्याला एक विद्वान,  निर्भिड, मुत्सदी नेतृत्व मिळाले आहे त्याचा उपयोग करुन घेतलाच पाहीजे.
मराठा समाजातील तरुणांना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी अवाहन केले आहे की तुम्ही आता तुमच्या अधोगतीस तुमचेच आपसातील नेते जबाबदार आहेत हे ओळखले आहे तर आता मराठा तरुणांनी स्वता राजकारणात उतरुन या जुन्या प्रस्थापितांना बाजुला सारुन स्वतः सत्ता मिळवावी.
संपुर्ण भारतालाच संविधान,नागिरक व नागरिकांच्या अधिकाराबद्दल जागृत केल्या बद्दल मी बाळासाहेब आंबेडकरांचे आभार मानतो, आता *लोकशाही विरुद्ध हुकुमशाही, शिवशाही विरुद्ध पेशवाई, शिव फुले शाहु आंबेडकर  विरुद्ध मनुवादी ,भारत विरुद्ध हिंदुस्थान* असा समोरासमोरचा संघर्ष होत आहे, प्रत्येकाने आता निर्णय घेऊन कोणत्याही एका बाजुला उभे रहायची वेळ आली आहे, आता तटस्थ रहाणे भारत देशाला परवडणारे नाही.
चल ऊठ उगार मुठ
भिक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची.
- मनोज नागोराव काळे, 8169291009

लोकशाहीची गुन्हेगार - भारतीय पेड मीडीया

लोकशाहीची गुन्हेगार - भारतीय पेड मीडीया
- मनोज नागोराव काळे,ठाणे
भारत हे लोकशाही राष्ट्र आहे व मीडीया ( इलेक्ट्रॉनिक व पेपर)
हे या लोकशाहीच्या चार स्तंभापैकी एक म्हटले गेले. पत्रकार म्हणजे समाजात एक मानाचे स्थान समजले गेले. पण या देशातील राज्यकर्त्यांनी लोकशाही चा गैरवापर सुरु केला व त्या अनुशंगाने लोकशाही चा हा चौथा थांब राज्यकर्त्यांच्या पायरीचा धोंडा बनुन गेला, आजवर देशात गरीबी, बेरोजगारी, कामगार प्रश्न, स्त्रीयांच्या समस्या, देशाचा विकास, शेतकर्यांना हमीभाव, भ्रष्टाचार, धार्मिक ओढातान, दलित सामाजिक सर्वहारा समाजावरील अत्याचार हे मुद्दे प्रत्येक राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यात समाविष्ट दिसले, याच मुद्यांवर सत्तर वर्षे सतत निवडणुका लढल्या गेल्या, पण निवडणुका या मुद्यांवर न जिंकता तेथे रग्गड पैशांचा, दारु मटन, ब्लेकमेलिंग किंवा धाक दडपशाहीचा वापर करुन जिंकल्या गेल्या.
सत्तर वर्षे तेच मुद्दे घेऊन व तेच ठराविक राजकीय पक्ष भारतीयांची सतत फसवणुक करत आले, या गोष्टी जनतेसमोर मांडणे व त्यात सुधारणा करण्यासाठी जन रेटा निर्माण करणे, दबावगट निर्माण करणे हे पत्रकार व मीडीयाचे आद्यकर्तव्य होते पन काही बोटावर मोजण्याइतके पत्रकार वगळता बाकी सर्व पत्रकार हे राजकीय पक्षांचे मीडीयातील दलाल बनले व त्यांच्या पक्षांचा प्रचार व विरोधकांना बदनाम करण्यासाठी न्युज चैनल्स व वर्तमानपत्रे काम करु लागली, लोकशाही चा खांब लोकशाहीचा दलाल बनला, त्यामुळेच आज लोकशाही हुकुमशहांच्या हातचे बाहुले बनली आहे, आज लोकशाहीच्या नावाने देशात अघोषित हिटलरशाही राबवली जात आहे यात पेड मीडीया चा सिंहाचा वाटा आहे. *जो पत्रकार लोकशाहीचा कार्यकर्ता असायला पाहीजे होता तो एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता बनुन गेला*.
जनता ही वर्तमान पत्रांवर आणि टिव्ही न्युजवर विश्वास ठेवते, खेड्यापाड्यातील लोकांना दिवसभर काम करुन घरी आल्यास त्यांना न्युजवर जे दिसते त्यानुसार त्याचा मेंदु स्वताचे मत बनवतो, बहुतेक लोकांना त्यांच्या रोजी रोटीच्या मागे धावताना देशाता काय उलथापलथी होत आहेत याकडे लक्ष देता येत नाही, ते फक्त एखादे वर्तमानपत्र किंवा एखादा टिवी न्युज शो पाहुन माहीती घेतो, मात्र त्याला मिळत असलेली माहीती कितपत खरी आहे, कितपत या देशाच्या हिताची आहे याचा विचारच तो करत नाही व चुकीची, खोटी माहीती देशवासीयांपर्यंत पोचवण्याचे काम मीडीया नित्य नियमाने करताना दिसत आहे.
या देशाला संकटात टाकण्याचे काम मीडीयाच करत आहे,
नोटबंदी, जिएसटी,गोरक्षकांची दादागीरी, आधार कार्ड मागचा जहरी कांड हे सर्व गोष्टी मीडीया ने जाणिवपुर्वक लपवल्या ज्याचा परिणाम देशाच्या आर्थिक अधोगतीत झाला, मीडीयाने देशाला खड्यात घालणार्या योजना व सरकारी निर्णयांचा विरोध न करता त्या निर्णयांची वकीलीच केली.  आज भारत देश विकसनशील देशांच्या यादीतुन बाहेर फेकला गेला ही शरमेची गोष्ट आहे. जर आज सोशल मीडीया नसता व सोशल मीडीयावर जागृत व राष्ट्रप्रेमी लोक लिहीत नसते तर आजवर या सरकार ने हा देश विकुन टाकला असता.
या देशात भाजप सरकारने गोवंश बंदी चा कायदा केला गेला त्याचे कारण देशात गोमांस खाने बंद झाले तर ते गोमांस विदेशात निर्यात करुण त्यातुन पैसा कमावने हाच एक त्यामागचा हेतु होता, भारत हा देश गोमांस निर्यातीत जगात अव्वल बनला, जर यांना गोहत्या पाप वाटत असती तर त्यांनी कापुन निर्यात केली असती का? कापुन निर्यात केलेले चालते पन देशात खाऊ दिले जात नाही यामागचे कारण वरती सांगितलेच आहे.
हे मुद्दे कोणता मीडीया किंवा पत्रकार कधी समोर येऊन मांडताना आपल्याला दिसला का?
★ हिटलरशाही भाजप शासनात त्यांच्या विरुद्ध लिहीणारे व बोलणारे मोजके पत्रकार यांना आयकर विभाग, सिबीआय यांच्यातर्फे दबाव आणुन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला त्यातुनही जे लोकशाही बद्दल आग्रहीच राहीले त्यांना नोकरीवरुन काढुन टाकले गेले.
★ नालासोपारा येथे सनातन संस्थेच्या काही धर्मांध साधकांना बॉम्ब व इतर स्फोटक व हत्यारांसह पकडले गेले पन ही बातमी लपवण्यासाठी पापी मीडीयाने मानवाधिकार कार्यकर्त हे माओवादी आहेत यावर चर्चा करायला सुरुवात केली. पोलिसांनी सादर केलेले नकली पत्र व त्यातील मजकुरावर बारा दिवस सतत चर्चा केली गेली. कोर्टाने ताषेरे ओढे पर्यंत.
★१ जानेवारी ला कोरेगाव भीमा येथे जातीयवादी भीडे समर्थकांनी आलुतेदार बलुतेदारांवर लाठ्या काठ्या व दगडांनी हल्ला केला, गाड्या जाळल्या पन मीडीया ने त्या घटनेला दोन गटातीस संघर्ष असे दाखवन्याचा प्रयत्न केला व त्यानंतर या घटनेचा निषेध म्हणुन जो बंद पुकारला गेला त्या बंद करमारांना, न्याय मागमारांना नक्सली ठरवण्याचा प्रयत्न मिडीया कडुन केला गेला.
★ जगातील सर्व मान्यवर अर्थतज्ज्ञांनी नोटबंदीचे दुष्परीनाम मांडले पन मीडीयाने काही चित्रपट अभिनेते व साधु भोंदुच्या नोटबंदीच्या समर्थनाच्या मुलाखती दाखवुन जनतेला मुर्ख बनवले.
★ कन्हैया कुमार वर देशविरोधी घोषना दिलेला व्हिडीयो टैम्पर्ड म्हणजे नकली होता हे कोर्टाने सांगीतले असुनही मीडीया व पत्रकार सतत त्याने घोषना दिल्या हे सांगुन कोर्टाच्या निर्णयाचा अवमान करत असतात.
★ दिल्ली येथे काही लोकांनी जाहीरपने संविधानाची प्रत जाळली मात्र मीडीयाने या घटनेकडे दुर्लक्षच केले, ज्या देशाचे नागरिक व ज्या संविधानाचे हे चौथे खांब समजले जातात त्या संविधानाला जाळल्याची बातमी लपवली गेली.
★ सैनिकांच्या अनेक प्रश्नांवर मीडीया गप्प का?  सिमेवरील सैनिकांचे ज्वलंत प्रश्नही मीडीया कधी सरकार कडे लावुन धरत नाही.
★ हिंदु मुस्लिम चर्चा सतत प्राईम टाईम मध्ये रंगवल्या जातात कारण जेव्हा लोकांच्या डोक्यात हा हिंदु मुस्लिम वाद घुसतो तेव्हा तो दर्शक स्वताचे बेरोजगारी, शिक्षण, महागाई या सर्व समस्या विसरुन जातो, धर्माची नशा सर्व विसरायला भाग पाडते.
★EVM मशीन मधे फेरफार करुन लोकांचा मत अधिकाराशी जो खेळ केला जातोय त्यावर मीडीया कधीही आग्रही दिसत नाही, निवडणुक प्रक्रीया ही लोकशाहीची महत्वाची प्रक्रीया आहे पन मीडीया याचा कधीही पाठपुरावा करताना दिसत नाही.
मीडीया ने जनतेचा प्रश्न घेऊन पत्रकारीता केली आहे असे दिसतच नाही, उलट राजकीय दलाली करणे हेच काम केले जात आहे.
★सकाळी सहा पासुन लोकांना अंधश्रद्ध बनवुन साडे तीन टक्के वाल्यांसाठी ग्राहक निर्माण करण्याचे काम सर्वच टिवी चैनल करत आबेत. त्यासाठी तंत्र, मंत्र, ज्योतीष हे थोतांड लोकांच्या मनावर बिंबवले जात आहे.
महाराष्ट्र या प्रत्येक क्रांतीची सुरुवात करणारे राज्य आणि यावेलीही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातुन माजलेल्या मनुवादाला वेसन घालण्यासाठी महाराष्ट्रच पुढे आला आहे.भाजप व आर एस एस ने संविधान संपवुन मनुस्मृती वर चालनारे राज्य तयार करण्याचे जाहीरपने बोलुनही मीडीया शांतच आहे, उत्तर प्रदेशात बिनधास्त मनु कोर्ट सुरु केले गेले आहे त्यावर मीडीया शांत आहे.
*मीडीया या देशाची दुश्मन आहे*,  लोकांच्या डोक्यात देशाला संपवायला निघालेल्या लोकांबद्दल काहीही जागृती न करता उलट त्या लोकांचे दैवतीकरन केले जात आहे, देशाला हुकुमशाहीत ढकलणारांच्या दिवसभर आरती गायली जात आहे.
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या हुकुमशाही विरुद्ध निर्माण केलेली वंचित बहुजन आघाडी जनतेचे सर्व प्रश्न व मीडीयाने जे केले नाही ते लोकजागृतीचे काम करायला सज्ज आहे. लोकशाहीच्या चौथ्या खांबाचे कार्य वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जिव धोक्यात टाकुन करताना दिसत आहेत, लोकशाही वाचली पाहीजे व संविधान टिकले पाहीजे, लागु झाले पाहीजे याचा अग्रह धरला जात आहे. मात्र या *वंचित बहुजन आघाडीच्या विरुद्ध हीच पेड मीडीया सरसावली आहे*, वंचित बहुजन आघाडी बद्दल जनतेचे मन कुलषीत करण्याचे काम सुरु झाले आहे,
मीडीयाच्या मालकांच्या मनातील मुस्लिम द्वेश, दलितांवरचा रोष, धनगर, भटके विमुक्त, ओबीसी समाजा बद्दलचा तिरस्कार व्यक्त होताना दिसतो आहे.
आपन मीडीया ला त्यांची दलाली करण्यापासुन रोखु शकत नसलो तरी त्यांचे पाप जनतेसमोर सतत मांडत राहुन त्यांना निष्क्रीय केले पाहीजे, मीडीया हा प्रत्येक भारतीयाचा शत्रु बनली आहे हे सतत मांडले पाहीजे. लोकप्रबोधन  व सोशल मीडीयाला आपन शस्त्रा सारखे वापरले पाहीजे.
फक्त १० वर्ष भारतीय संविधानाला पुर्णतः लागु केले गेले तरी हा देश महासत्ता बनु शकतो, पन चार वर्षच या देशाला मनुस्मृती नुसार लागु करण्याचे काही थोडे प्रयत्न केले तरी हा देश विकसनशील देशांच्या यादीतुन अविकसीत देशांच्या रांगेत पोचला, हजारो वर्ष भारत भुका कंगाल व अविकसीत रहाण्यामागे हेच मनुवाद हेच कारण आहे, यापुर्वीही *सम्राट अशोकाने लोकशाही राबवली होती तेव्हा भारत हा महासत्ता होता, तेव्हाच हा देश सोने की चिडीया समजला जात होता, या देशात मनुस्मृती लागु केली गेली व हा देश परकीयांच्या ताब्यात गेला,*  बाबासाहेबांनी स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर पुन्हा या राष्ट्राला लोकशाही दिली व सम्राट अशोकाचे चिन्ह हे राजमुद्रा केले पन सत्ता नेहमी मनुवादी विचारांच्या ताब्यात राहील्याने देशात संविधान पुर्णतः लागु केले गेले नाही, आता तर ते संपविण्याचा विडाच उचलला गेला आहे, यावर मीडीयाने कधीही आवाज उठवुन जनजागृती केलेली नाही ( अपवाद )
म्हणुन जर या देशात हुकुमशाही आली किंवा हा देश परकीयांच्या ताब्यात गेला तर त्याचा मोठा वाटा पेड मीडीयाचा असेल.
जर स्तंभच निखळले तर त्यावर उभी लोकशाही सुद्धा डळमळीत होणारच आहे. आपन सर्वांनी स्वतःला मीडीया समजुन सोशल मीडीयावर जमेल तेवढे, जमेल तशा शब्दांमध्ये लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी प्रबोधन करत राहीले पाहीजे, सोबतच प्रत्येक माणसाला व्यक्तीगत हे सर्व मीडीया व लोकशाही संबंध सांगत राहीले पाहीजे, पेड मीडीया ला निश्क्रीय करुन आपन लोकशाही ला तारु शकतो, पन प्रयत्न सर्वांनी करावे लागतील.
*आपल्या घरी येणारे वर्तमानपत्र व आपल्या घरात असलेला टिव्ही हा आरएसएस किंवा भाजपाचा कार्यकर्ता आहे* हे लक्षात ठेवा, त्यावर भाळुन आपले राजकीय निर्णय घेणे किती आत्मघातकी असते हे आपन २०१४ च्या निवडणुकांत पाहीले आहे, तरी यापुढे आपन पेड मीडीया पेक्षा स्वतःच्या सदसदविवेक बुद्धीवर विश्वास ठेवुन स्वताचे राजकीय निर्णय स्वताच्या तर्काने घ्यावेत.
सत्तर वर्ष फसवणुक करणार्या कॉंग्रेस भाजपाच्या गळाल परत एकदा लागायचे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.
तात्पर्य - मीडीया हे देशाला व नागरिकांना परत गुलामीत घालवण्यासाठी वापरली जाणारी सर्वात मोठी यंत्रणा आहे, त्यापासुन सावध रहावे.
- मनोज नागोराव काळे, ठाणे
  8169291009

मराठा समाजासाठी इतिहासाची व संधीची पुनरावृत्ती

*मराठा समाजासाठी इतिहासाची व संधीची पुनरावृत्ती.*
- मनोज नागोराव काळे, ठाणे
मराठा क्रांती मोर्चे निघत होते तेव्हा काही लोक त्यांना विरोध करण्याच्या पावित्र्यात असताना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सर्वांना अवाहन केले की हे मोर्चे कोणत्याही समाजा विरुद्ध नसुन सरकार विरुद्ध आहेत व त्या विरुद्ध कुणीही प्रतिमोर्चे काढु नयेत, व महाराष्ट्रात होऊ घातलेला एक मोठा संघर्ष टाळला गेला व पुढे काही दिवसांनी महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडल्या.
1. कोरेगाव भीमा येथे क्रांतीस्तंभाला वंदन करण्यासाठी आलुतेदार बलुतेदार जात असताना त्यांच्यावर हल्ला केला गेला.
गाड्यांची तोडफोड झाली, जाळपोळ झाली व निसस्त्र, बेसावध लोकांवर हल्ला झाला.
2. शरद पवारांनी लगेच प्रतिक्रीया दिली की हा हल्ला हिंदुत्ववादी लोकांनी केला आहे.
3. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी हा हल्ला मनोहर भीडे व मिलींद एकबोटे या लोकांनी घडवुन आणल्याचे जाहीर केले.
4. मनोहर भीडे ला मोठे करण्यात शरद पवाराचा कसा हात आहे हे बाळासाहेब आंबेडकर यांनी मीडीया समोर जाहीर केले.
5. मराठा क्रांती मोर्चा व संभाजी ब्रीगेड च्या समन्वयकांनीही मनोहर भीडे चा विरोध केला व मनोहर भीडे विरुद्ध च्या एल्गार मार्च मध्ये सहभाग दाखवला.
6. *बाळासाहेब आंबेडकरांनी सर्व वंचित घटकांना एकत्र करुन वंचित बहुजन आघाडी ची निर्मिती केली* व सर्वच वंचितांना सत्तेत सहभाग मिळु शकतो याची पहील्यांदा जाणीव करुन दिली व महाराष्ट्रात सत्ता संपादन मेळावे यशस्वी रित्या पार पाडले.
7. *धनगर,बंजारा,जैन, मातंग, विस्थापित मराठा, भटके विमुक्त, आदिवासी यांच्या जीवावर आजवर कॉंग्रेस,भाजप,राष्ट्रवादी सत्तेत रहात होती पन त्यांना कधीच सत्तेचा भागीदार केले जात नव्हते* म्हणुन सर्व वंचित समाज आशेने बाळासाहेबांच्या नेतृत्वात एकत्र आला.त्यांचा ओघ वाढतच आहे.
8. एमआयएम ही वंचित बहुजन आघाडीत सामिल झाला, मुस्लिम जनता बाळासाहेबांच्या नेतृत्वात राजकीय ताकद दाखवनार हे स्पष्ट झाले.
9. शरद पवारांनी लगेच मायावतीने महाराष्ट्रात येऊन दलितांचे राजकारण करावे कारण इकडे नेता नाही असा प्रयत्न केला.
10. बाळासाहेबांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले की *आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत कॉंग्रेसची वाट पाहु पन राष्ट्रवादी सोबत मात्र युती करणार नाही,* कारण पवारांच्या पक्षात मनोहर भीडे चे समर्थक आहेत.
11. कॉंग्रेस ने बाळासाहेबांची भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली.
12. मराठा क्रांती मोर्चा ने राजकीय पक्ष स्थापन करण्याचे जाहीर केले.
13. पवारांनी उद्यनराजेंना घरी बोलावुन गुपित चर्चा केली. उद्यनराजेंनीही त्या बैठकीनंतर थोडी निगेटिव प्रतिक्रीया दिली.
14. मराठा क्रांती मोर्चा चा नविन पक्ष स्थापन होण्यापुर्वीच त्यात फुट पडल्याच्या बातम्या आल्या, एकाला वाटते की पक्ष नसावा, *एकाने जाहीर केले की पक्ष बनावा पन त्याचे नेतृत्व उद्यनराजे नी करावे.*
15. पवारांनी खोटे आरोप करायला सुरवात केली,  गावंडे सारख्याला काही खोटी माहीती पसरवायला पुढे केले
16. पवारांनी मोदींचा राफेल शी संबंध नाही असे जाहीर केले.
आता पहा, पवारांनी कशी काय खेळी केली हे वरील क्रमवारी पाहुन समजु शकते.
आजवर राष्ट्रवादी पक्षाने ज्या लोकांना फक्त सत्तेवर पोचन्याची पायरी म्हणुन वापरले व फेकुन दिले ते सर्व आता स्वाभिमानी नेतृत्वात एकत्र आलेत.
*शरद पवार साहेब उद्यनराजेंना पक्षातुन काढणार की नाही माहीत नाही पन पवारांवर नाराज असलेल्या मराठ्यांचे उदयनराजे नी नेतृत्व केले पाहीजे असा काही सारिपाट लावला गेला आहे.*
पन मराठा क्रांती मोर्चा ही परत एकदा प्रस्थापित वर्गाच्या हाती नेतृत्व सोपवुन आजवर केलेल्या सर्व कष्टांवर, सर्व मुक मोर्चाच्या यशावर पाणी सोडणार का? हा महत्वाचा प्रश्न आहे.
*जातीसाठी माती खाऊन आज मातीत जायची वेळ आली* असताना तरी मराठा समाजातील तरुण, सुशिक्षीत, बुद्धीजीवी तरुणांनी जाती पेक्षा आपल्या भविष्याचा विचार करावा.
इतिहासाची व एका संधीची पुनरावृत्ती होताना दिसते आहे,
पन मागे जो चुकीची निर्णय इतिहासात घेतला तो बदलला तर समाजाचे भवितव्य बदलल्याशिवाय राहणार नाही.
*एकदा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आरक्षणाची संधी तत्कालीन गर्विष्ठ मराठा नेत्यांनी नाकारली होती व त्याचे परिणाम आज मराठा समाज एक वंचित घटक बनुन राहीला*, 168 मराठा कुटुंबानी स्वताचे गोदामे पैशांनी भरली, स्वतः सहकार सम्राट, शिक्षणसम्राट, मद्यसम्राट बनले पन समाजाला मातीतच घालत आले.
*आज परत एक आंबेडकर मराठा समाजासाठी स्वताच्या जीवाला तळहातावर घेऊन याच साखरसम्राट, शिक्षण सम्राट, सहकार सम्राटांशी समोरा समोरची लढाई लढत आहेत,* आज जर मराठा समाजाने परत त्याच चुकीची पुनरावृत्ती केली तर मग कुणीही वाली राहणार नाही. आज बाळासाहेब आंबेडकर ज्या जिद्दीने लढत आहेत ते नवचेतना देणारे आहे.
*फक्त जातीसाठी माती खाऊन पुढच्या पिढ्यांना मातीत घालायचे आहे का?* कि एका प्रामाणिक विद्वान व सक्षम नेतृत्वासोबत राहुन आपल्या हक्कांना गवसनी घालायची आहे?  हे ठरवावेच लागेल, संविधानाने दिलेले सर्व अधिकार मिळवुन आपल्या सर्व समाजाला, देशाला उन्नत करायचे असेल तर बाळासाहेब आंबेडकरांची ताकद बनने हाच पर्याय आहे.
मराठा क्रांती मोर्चा ही जगातील खुप मोठी क्रांती आहे पण ती क्रांती ज्या प्रस्थापितांच्या विरुद्ध होती त्यांच्यात हातात सुत्रे सोपवली तर "मराठा आंदोलक वंचित" समाजाच्या हाती फक्त निराशाच येईल याची मला खात्री आहे.
*नेत्याची जात न पाहता नेत्याची नियत पाहीली तर आपल्या देशाचा विकास खुप कमी दिवसात होईल,* आपन स्वता या क्रांतीत सहभागी होऊयात व मराठा क्रांती मोर्चा निर्माण करत असलेल्या राजकीय पक्षाची दोर चुकीच्या हातात जाणार नाही याची काळजी घ्यावी.
जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम.
- मनोज नागोराव काळे, ठाणे
  8169291009

दै.सम्राट व लॉर्ड बुद्धा टिव्ही ला समाजाचा धाक का वाटत नाही?

दै.सम्राट व लॉर्ड बुद्धा टिव्ही ला समाजाचा धाक का वाटत नाही?
- मनोज काळे.
आंबेडकरी जनता विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांवर जिवापाड प्रेम करते, जन्मदात्या आई बापापेक्षा बाबासाहेबांबद्दल समाजात जास्त आस्था आहे व याच आस्थेचे भांडवल करुन काही लोक श्रीमंत होतात, प्रसिद्धी मिळवतात व नंतर पध्दतशीर वैचारिक शत्रुला शरन जाऊन आणखी मलाई मिळवतात, याचे ताजे उदाहरणे घ्यायची असतील तर दैनिक सम्राट, व लॉर्ड बुद्धा टिव्ही ही आहेत.
(दै. महानायक ला मी आंबेडकरी पेपर मानतच नाही कारण हा पेपर सतत भुमिका बदलत असतो व हवा येईल तशा बातम्या करत असतो याचा संपादक आंबेडकर कुटुंबाचा सतत पुर्वग्रहाने  द्वेश करत असतो)
आपन मोदी व भाजपाने मीडीया विकत घेतली त्यामुळे आपल्याला न्याय मिळत नाही किंवा आपल्या महत्वाच्या बातम्या दाखवल्या जात नाहीत, छापल्या जात नाहीत म्हणुन सतत मीडीयावर टिका करत असतो मात्र जे वर्तमानपत्रे व टिव्ही चैनल आंबेडकरी जनतेने घरातील कष्टाचा एक एक रुपया देऊन पोसला आहे ते सुद्धा आता समाजाकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. सम्राट पेपर साठी तर लहान मुलांनी खाऊचा पैसा सुद्धा दान केला होता, सम्राट ची भरभराट आम्ही स्वता पाहीली आहे.
आद.लक्ष्मण माने साहेबांच्या धर्मांतर सोहळ्याला सतत जनतेपर्यंत पोचवुन तो कार्यक्रम यशस्वी करण्यात दै.सम्राट ची महत्वाची भुमिका होती त्याबद्दल त्यांचे कौतुक झाले होते व आज तेच आद.लक्ष्मण माने साहेब पायाला भिंगरी लावुन मनुवाद गाडण्यासाठी राज्यभर फिरत आहेत तेव्हा मात्र दै.सम्राट त्यांच्या बातम्या देणे टाळत आहे, कशामुळे हा भेदभाव?
तो भेदभाव मला वैयक्तिक तरी असा दिसत आहे की त्यावेळी माने साहेब शरद पवारांसोबत होते व आज ते स्वाभिमीनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत आहेत.
काल सोलापुरात वंचित बहुजन आघाडीचे पहिले आरक्षण महाअधिवेशन लाखो वंचितांच्या साक्षिने पार पडले, भारताच्या इतिहासातील अत्यंत लक्षणिय व महत्वाची घटना, सर्व जातीची वंचित लोक एका नेतृत्वात एकवटलेले दिसले मात्र दै.सम्राट पेपर ने यावेळी या भव्य सभेची साधी दखलही घेतलेली दिसली नाही पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी च्या बातमीला हेडलाईन मध्ये छापले गेले. सम्राट व संपादकाला या आघाडीची भुमिका पटत नाही असे मानले तरीही त्या बातमीला त्यांना वाटते त्या दृष्टीकोनातुन छापायला पाहीजे होते, पुर्णपने दुर्लक्ष करने हे बबन कांबळेच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह (?) उभे करते.
शरद पवारांच्या पैशावर हा पेपर चालतो का? असाच जनतेतुन प्रश्न विचारला जात आहे, सोशल मीडीयावर आज सम्राट व लॉर्ड बुद्धा टिवी कडे समाज हक्काने जाब विचारताना दिसत आहे. हे होणे गरजेचे होते,  कारण माने साहेब पवाराकडे होते तेव्हा त्यांच्या बातम्यांना रोज दोन दोन पाने दिली जायची व तेच माने साहेब स्वाभिमानाने आंबेडकरांकडे येऊन वंचितांची एकजुट घडवुन आणुन सत्ता परिवर्तन करुन शरद पवाराच्या राजकारणाला सुरुंग लावत आहेत हे बबन कांबळेंना पहावत नसावे? असाच तरुणाईचा एकंदरीत सुर उमटत आहे.
आज सम्राट ने जे केले त्याबद्दल सम्राट चा करावा तेवढा धिक्कार कमीच आहे. समाजाच्या जिवावर जगणार्याने समाजाशी गद्दारी करु नये. सम्राट ने लोकसभा, विधानसभा, व पनवेल भिवंडी निवडणुकांच्या काळातही भाजप च्या मुखपत्राची भुमिका बजावलेली आपन पाहीली आहेच. समाजाने या प्रवृत्तींना पोसने सोडले पाहीजे, आपल्या घरात आपन भाजप व कास्टवादी चे पेपर घेने बंद केले पाहीजेत.
लॉर्ड बुद्धा टिवीच्या स्टेजवर तर गडकरी व बडोले साहेब जितक्या वेळा दिसतात तेवढे कोणतेच आंबेडकरी नेते दिसत नाहीत, किती वर्षापासुन फंड गोळा करत आहेत हे आपन सगळे जाणतोच आहोत, इतके वर्ष पैसा गोळा करुन त्याचे काय केले?
ज्या समाजासाठी तो चैनल चालवला जातो त्याच समाजाच्या नेत्यांना चैनलवर काहीही स्थान दिले जात नाही मात्र जिथे जिथे लॉर्ड बुद्धा चे कार्यक्रम असतील तेथील स्थानिक भाजप प्रतिनिधी टिवीवर चमकतात व त्यांचे विचार मांडतात, मी तर दोन वर्षा पासुन तो चैनलच पहाने बंद केले आहे, भाजपचा कार्यकर्ताच वाटला मला हा चैनल.मी वंचित बहुजन आघाडी सोलापनर अदिवेशनापुर्वी  एक दिवस आगोदर या चैनल ला फोन करुन विचारना केली होती की तुम्ही कार्यक्रम लाईव्ह करणार आहात का?. त्यांनी थेट नकार दिला व सांगितले की परवानगी मिळत नाही व ज्यांनी कार्यक्रम लावला त्यांनी दिल्लीवरुन परवानगी आणायची असते, यांच्याशी वाद न घालता आपन आपला सोशल मिडीया मजबुत करणे हाच यावर उपाय आहे हे लक्षात आले.
प्रश्न हा आहे की यांना समाजाने यापुढे का पोसायचे? यांच्याकडुन जर आंबेडकरी राजकारणातील सर्वात उच्च उपलब्धी असणारे वंचित बहुजन आघाडी बद्दल भेदभाव केला जात असेल तर अशा बांडगुळांना आपले रक्त आटवुन कमावलेल्या पैशावर पोसने सोडावे. यांचे पेपर व टिवी वर बहिष्कार टाकावा. यांचे गॉडफादर करतील त्यांना मदत पन आपन आपला शत्रु पोसु नये.
लोकशाही तळागाळातील वंचितांपर्यंत पोचवन्यासाठी लोकशाहीचा खांबच मदत करत नसेल तर त्यांना पोसने घातक आहे.
सोशल मीडीयावरुन आपन आपल्या कार्यक्रमांना लाईव्ह करावे, सोशल मीडीयावर आपला प्रचार करावा.
इतकी उघड उघड समाजाशी बैइमानी करताना यांना हिम्मत येते कुठुन?  हा प्रश्न येतो. समाजाचा यांना धाक वाटत नाही ना यांना यांच्या निर्लज्ज कृत्याची लाजही वाटत नाही.
समाजाने या पेपर व टिव्ही वर बहिष्कार टाकुन यांना पर्याय सोशल मिडीया वर सतत आपले विचार प्रचार प्रसारित केले पाहीजेत.
- मनोज काळे, ठाणे 8169291009

वंचित बहुजन आघाडीचा फायदा प्रत्येक भारतीय नागरिकाला

वंचित बहुजन आघाडीचा फायदा प्रत्येक भारतीय नागरिकाला
- मनोज नागोराव काळे.
जेव्हा पासुन अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व वंचित घटकांना जागृत करुन त्यांना एका छत्राखाली आणले आहे तेव्हापासुन *भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, रिपाई चे विकाऊ गट व ईतर सर्वच राजकीय पक्षातील प्रस्थापित नेत्यांची व समाजाच्या गुन्हेगारांची झोप उडालेली दिसते आहे*
सत्तर वर्षात ज्या समाज घटकांची लोकसंख्या मोठी असुनही कोणत्याही राजकीय पक्षांनी ज्यांना राजकीय प्रतिनिधित्व दिले नाही अशा सर्वच समाज घटकांना एकत्र करुन अॅड.बाळासाहेब आंबेडकरांनी मृत होत असलेल्या *लोकशाहीला नवसंजिवनी* देण्याचे अतिषय कठिण काम करुन दाखवले आहे
*लोकशाही म्हणजे एकाच घरातील सर्व पिढ्यांना आमदार, खासदार, मंत्री बनवत रहायचे व ज्यांची लोकसंख्या जास्त आहे अशा घटकांच्या सर्व पिढ्यांनी फक्त मत दान करत रहायचे असाच काही या प्रस्थापित लांडग्यांचा समज होता* तो समज बाळासाहेब आंबेडकरांनी मोडीत काढायचे ठरवले आहे व त्यात आर्धी लढाई जिंकली सुद्धा आहे.
मराठा समाजाचा नेहमीच महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळत गेला आहे, मराठा समाज नेहमी मुख्यमंत्री पद मिळवण्यात यशस्वी होत गेला असे आपल्याला दिसते पन जेवढे सगळे मराठा मुख्यमंत्री झाले बहुतेकांनी मात्र फक्त आपली घरे भरायचे काम केले, आपले *साखर कारखाने, मद्य कारखाने, सहकारी बैंका, पतपेढ्या व शिक्षणसंस्था* काढुन मोकळे झाले, त्यामुळे नेहमी ज्या समाजाचा मुख्यमंत्री राहीला त्याच समाजातील बहुसंख्य मराठा लोकांवरच छुपा अन्याय झाला, मराठा समाजात एक विस्थापित समाज निर्माण होत गेला, हाच विस्थापित समाज प्रस्थापितांचा नेहमीचा मतदार राहीला आहे, यांचा जन्म फक्त आपल्या जातीचा अभिमान बाळगुन आपल्याच जातीच्या माणसाला निवडुण देण्यात भारी गर्व वाटत आला.
पन जे जे *१६० कुटुंबे सतत निवडणुन येत गेले ते श्रीमंत होत गेले तेवढेच त्यांना मतदान करणारे गरीब होत गेले*  ही महाराष्ट्राची वस्तुस्तिती आहे हे कोणीही नाकारु शकणार नाही.
तुम्हाला परिवर्तन पाहीजे असेल तर आता जातीसाठी माती खाने सोडले पाहीजे नाहीतर पुढील पिढ्या मातीत जातील याचे भान ठेवावे लागेल.
मागील दोन वर्ष मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चे काढुन सर्व देशाला हादरुन सोडले होते पन ज्या सरकार विरुद्ध हे मोर्चे होते त्या सरकार मधे सामिल असलेले १६० मराठा प्रतिनिधी - आमदार त्यावेळी मुके,बहीरे व आंधळे बनुन फक्त पहात राहीले, त्यामुळे मराठा सुद्धा एक वंचित घटक आहे हे सिद्ध झाले त्यांनी ज्यांना प्रतिनिधी समजले ते बैईमान निघाले व या समाजाकडे राजकीय सत्ता सतत राहुन सुद्धा हा समाज वंचित का राहीला याची चर्चा सुरु झाली तेव्हा त्यांचे गुन्हेगार दुसरे तिसरे कोणी नसुन त्यांनीच आजवर निवडुन दिलेले मतलबी नेते आहेत हे त्यांच्या लक्षात आले.
वंचित बहुजन आघाडी ची स्थापना अशाच सर्व वंचित घटकांचे प्रतिनिधित्व करत आहे, धनगर समाजाची संख्या इतकी मोठी असुन त्यांनाही फक्त मतदान करा व शांत रहा असेच काही वागणुक मिळत आली, सत्तर वर्षात या बहुसंख्य समाजाचा एकही खासदार होऊ नये यासाठी कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादीने प्रयत्न केलेले दिसतात.
वंचित बहुजन आघाडीकडे आज जे शक्तीस्थळे आहेत ती इतर कोणत्याही राजकीय पक्षाकडे नाहीत. त्यामुळे सत्तेचे खरे दीवेदार हे वंचित बहुजन आघाडीच दिसते.
*वंचित बहुजन आघाडीची शक्तीस्थळे* -
१. *स्वच्छ चारित्र्याचे,मुत्सद्दी,स्वाभिमानी,बुद्धीवंत नेतृत्व -
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर*
  चाळीस वर्ष राजकारणात राहुन निश्कलंक राहीलेले एकमेव नेते आहेत, सर्व समाजाला सोबत घेऊन सत्ता करता येते याचा अकोला पैटर्न त्यांनी यशस्वी राबवला आहे जो मोदींच्या बोगस व नकली गुजरात पैटर्न सारखा नाही.
बाकी सर्व पक्षांचे नेते भ्रष्टाचार व इतर गैरव्यवहारांचे डाग मिरवत आहेत.सर्वांचे हात बरबटलेले आहेत.
२. *बहुसंख्य वंचित मतदार संख्या*  -
मुस्लिम, भटके विमुक्त, आदिवासी, धनगर, मातंग, चर्मकार, कोळी, वडार, ओबीसी व अनेक इतर ७० जाती समुह. आज बाळासाहेब आंबेडकरांचे विचार व नेतृत्व शिरसावंद्य माणुन न्यायाची मनोभावे आशा बाळगतो आहे.
३. *कॉंग्रेस ,राष्ट्रवादी, भाजपाने*  देशाची केलेली लुट, भ्रष्टाचार, नोटबंदी, व्यापम, राफेल,सिंचन,मुद्रा लोन, जनधन,जलयुक्त शिवार,गोरक्षकांचा धिंगाना, जिएसटी,महागाई,झुंडशाही,भाजप कार्यकर्त्यांडुन झालेले महीलांचे शोषन, सप्तबंदीचे प्रयत्न, हुकुमशाही लादण्याचे प्रयत्न शेतकर्यांकडे केलेले दुर्लक्ष व इतर घोटाळे ही वंचित बहुजन आघाडी साठी जमेची बाजु आहे.
४. *भिडे एकबोटे ने केलेला दहशतवाद* व मोदी, पवार यांनी आजवर भिडे ला दिलेली राजेशाही वागणुक.
५. *आरक्षणाच्या मुद्यांचा कॉंग्रेस - भाजपाने खेळखंडोबा* केल्यामुळे संतापलेला मराठा,धनगर समाज.
इतके सगळे काही निवडणुकात जिंकण्यासाठी पुरेसे आहे तरीसुद्धा भाजपाची अपत्ये असलेले मीडीया व काही पेड बोलके पोपट मात्र वंचित बहुजन आघाडी चा भाजपाला फायदा होईल अशा बिनबुडाच्या व बालिश बातम्या मुद्दाम पसरवत आहेत.
*वंचित बहुजन आघाडी ला मतदान झाले तर वंचितच निवडुन येतील* तेथे भाजप किंवा इतर प्रस्थापितांना काहीही फायदा होणार नाही हे मीडीया ने लक्षात घ्यावे.
स्वच्छ चारित्र्य व बुद्धीमान नेतृत्वात बनलेली वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार उभे राहिले तर भ्रष्ट भाजपला फायदा, भ्रष्ट कॉंग्रेसला फायदा असे बोलताना यांना लाजही वाटत नाही,
अशा वक्तव्याने त्यांना वाटत असेल की त्यांचे पाप लपले जाईल तर ते आता अशक्य आहे, *सामान्य माणसाला जेव्हा  हक्कांची जाणीव होते तेव्हा तो काय करतो हे २०१९ ची निवडणुक दाखवुन देईल*
.
ही आघाडी फक्त वंचितांच्या फायद्यासाठी निर्माण झाली आहे, सर्व प्रस्थापितांना लोकशाहीची ताकद या निवडणुकातुन दाखवली जाईल. प्रस्थापितांना या निवडणुकीत आपनच मतदान करुन आपला हितशत्रु पोसायचा नाही हि प्रत्येकाने शपथ घेऊनच कामाला लागले पाहीजे. *वंचित बहुजन आघाडी मुळे मतांचे विभाजन होईल या भ्रमातुन निघाले पाहीजे व ही आघाडी सर्व भ्रष्ट पक्षांचे आजवर त्यांना मिळणारे सर्व मतदान आपल्याकडे वळुन बहुमताने सर्व उमेदवार निवडुण आणेल असा जनतेत विश्वास निर्माण केला पाहीजे*  व मीडीया चा खोटा प्रचार हानुन पाडला पाहीजे.
- मनोज नागोराव काळे, ठाणे
  8169291009

मुस्लिम समाज कम्युनल, कट्टरपंथी आहेत असा बाऊ करुन ८५% लोकांवर सतत राज्य केले जाते.

मुस्लिम समाज कम्युनल, कट्टरपंथी आहेत असा बाऊ करुन ८५% लोकांवर सतत राज्य केले जाते.
- मनोज नागोराव काळे.ठाणे
छ. शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेपासुन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहुन या देशात लोकशाही / रयतेचे राज्य / स्वराज्य स्थापन करेपर्यंत चा इतिहास वरवर तपासला तरी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की जेव्हा जेव्हा बहुजन चळवळीला भारतीय मुस्लिमांनी योगदान दिले आहे तेव्हा तेव्हा ब्राह्मणवादी व्यवस्थेला आपन जोरदार धक्का देण्यात यशस्वी झालो आहोत, शिवशाही किंवा स्वराज्य स्थापनेत मुस्लिनांचा मोठा वाटा होता पण शिवरायांचे स्वराज्य पेशव्यांनी हिसकाऊन घेतले आणि शिवरायांच्या सर्व मदत करणार्या मुसलमान,आलुतेदार, बलुतेदार, आठरा पगड जातीच्या सैनिकांना गुलामीत लोटले लव अमानुष छळ केला गेला.
बहुजनांच्या मनात मुस्लिमांबद्दल द्वेश पेरला गेला. त्या द्वेशाच्या आडुन ब्राह्मणवाद्यांनी आपली सत्ता कायम राखली.
इतिहासात आपन ज्यांना महामानव मानतो त्यांना ब्राह्मणांनी छळले हे आपनास माहीती आहे पन त्या महामानवांची मदत करणारे मुसलमान लोक आपल्यापासुन लपवले गेले होते ते पुढे काही उदाहरण म्हणुन देत आहे. ही यादी सोशल मीडीयावर नेहमी फिरत असते.
1)महात्मा फुलेंना पुन्हा शाळेत टाकायला सांगणारे -मुन्शी गफ्फार बेग
2) महात्मा फुलेना घर देणारे...-उस्मान बेग
3)राष्ट्रमाता सावित्रीआई ला शिक्षणात मदत करणारी सहशिक्षीका   -फातिमा शेख
4) डॉ.बाबासाहेब आंबेडकराना जगप्रसिद्ध चवदार तळ आंदोलनाला आपली जागा देणारे -फतेह खान
5)एम के गांधीच्या प्रभावाने दिड लाख पठाणांसहित अहिंसक सेना ऊभारणारे  -खान अब्दुल गफार खान
6)छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनख्यानी अफजलखानाचा कोथला काढला ती ख़ास वाघनखे बनवून देणारे
-रुस्तुमे जमाल हनेनान
7)शहीद भगतसिंगला त्याच्या गुप्त ठिकाणावर भोजन पाठवणारे.. -नसीम चंगेजी..
8) 1757 सर्वप्रथम इंग्रजाविरुद्ध लढा देणारे..- हजरत.टीपू सुलतान व् बंगालचा नवाब      सिराजुदौला
9)छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव वकील  -काझी हैदर
10)1857 च्या उठावामध्ये  दिल्ली पर्यन्त फासावर लटकवलेले 58000 मौलवी व त्यांचे असंख्य अनुयायी...
११) बाबासाहेबांना घटनासमिती वर जाता यावे म्हणून तेव्हाच्या प. बंगालच्या आता बांग्लादेश, च्या मुस्लिमांनी बाबासाहेबांना निवडून आणले म्हणून बाबासाहेब संविधान लिहू शकले.
आज लोकशाही स्थापन झालेली आहे व ती लोकशाही सुपुर्द करत असताना डॉ बाबासाहेबांनी जो संसदिय लोकशाही बद्दल धोका वर्तवला होता नेमके तेच झालेले आपन पाहात आहोत की आपन लोकशाहीचे मंदिर तर बांधले आहे पन त्यात देव बसवायच्या आत त्यात राक्षसाने ताबा मिळवला आहे. लोकशाही मार्गाने हुकुमशहा, सरंजामशाही लोकांनी संसदेवर ताबा मिळवला आहे.
सत्तर वर्ष झाले लोकशाही स्थापन करुन झाली तरीही ज्या धनगर समाजाची लोकसंख्या १२% आहे त्यांचा आजवर एकही खासदार होऊ दिला गेलेला नाही, मराठा समाज (जवळपास १५%) सत्तेत नेहमीच राहीला पन त्यांच्या नेत्यांना समाजासाठी काही करु दिलेले नाही, मराठा नेतेही स्वताचे घर भरन्याचेच काम करुन समाजाला वार्यावर सोडत गेले, आंबेडकरी विचारधारेच्या जनतेतुनही उमेदवार निवडणुन जाऊ नये यासाठी तर नेहमीच सर्व पक्ष एकत्र येताना आपन पाहीले आहे, जे हिंदु महार किंवा बौद्ध धम्मात जन्मले पन आंबेडकरी विचारधारेला विकु शकतात अशा विकाऊ लोकांना मात्र कॉंग्रेस भाजपाने मंत्री बनवले, महामंडळे दिली, त्यांना मीडीयाच्या मदतीने चर्चेत ठेवले, भटक्या विमुक्तांना शरद पवारांनी ४० वर्षांपर्यत फसवुन, गाजर दाखवुन फक्त वापरुन घेतले,
जे बाबासाहेब व फुलेंचे नाव घेतात पन या महामानवांचे विचार कवडीमोल भावाने निलाम करतात अशांना ब्राह्मणवादी लोकांनी बहुजनांचे नेते म्हणुन सतत चर्चेत ठेवले. त्याचेच पांचट वक्तव्ये ,कविता  मीडीयावर दाखवुन आंबेडकरी जनतेचा नेता किती नालायक व बावळट व मुर्ख असततात असा भास निर्माण केला गेला.
पण मागील चार वर्षात संविधान धोक्यात आल्यानंतर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ज्यांना विकत घ्यायची ताकत जगाच्या पाठीवर कुणाचीच नाही, त्यांनी देशपातळीवर नेतृत्व करायला सुरवात केली. सर्वच प्रश्नांना थेट आव्हान उभे केले व आजवरच्या भारतीय राजकारणाचा सखोल अभ्यास असल्याने त्यांनी सर्व वंचित समाजाला एकत्र करुन ब्राह्मणवादी वि. आंबेडकरवादी आसाच थेट लढा सुरु केला आहे.
सर्व विषमतावादी व धर्मांध लोक यावेळी बाळासाहेबांना विरोध करत आहेत असे दिसत आहे पन बहुसंख्य समतावादी लोक मात्र बाळासाहेबांना पुर्ण नेतृत्व बहाल करुन त्यांची ताकद वाढवत आहेत हे आपन पहात आहोत.
कॉंग्रेस पक्ष मृतावस्थेत आहे तरीही त्यांचा बहुजन राजकारणाकडे पहायचा तुच्छ दृष्टीकोन अजुनही बदलेला दिसत नाही, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जुलै पासुन कॉंग्रेसला युती करुन भाजपाला हरवण्यासाठी आपन एकत्र निवडणुका लढवु असे अवाहन केले असुनही कॉंग्रेस दुर्लक्ष करत गेले, कॉंग्रेसमधील मोगलाई नेतृत्वांना अजुनीह वंचितांबद्दल काहीही देणेघेणे वाटत नाही, अशावेळी भारतीय राजकारणात नेहमीच वंचित असलेला, नेहमीच वापरुन घेतला गेलेला मुस्लिम समाज स्वतःहुन या मनुवाद संपवण्याच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी पुढे आला. संविधान वाचवण्याच्या उदात्त हेतुने बैरिस्टर ओवेसी यांच्या एमआयएम या पक्षाने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांकडे लोकशाही वाचवण्यासाठी मदतीचा हात पुढे करुन ते स्वातंत्र्य,समता, बंधुता, न्याय या संविधानाच्या तत्वांना माऩतात व संविधान पर्यायाने भारतीय जनतेची सुरक्षितता टिकवण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष काम करेल, बाळासाहेबांचा शब्द अंतिम मानला जाईल असे ओवेसींनी पाच लाख लोकांसमोर जाहीर केले.
मुस्लिम जेव्हा बहुजनांच्या सोबत येतात तेव्हा बहुजन त्या कार्यात निश्चितपने यशस्वी होतात असा इतिहास असल्याने मनुवादी लोक मुळापासुन हादरुन गेले व त्यांना वंचित बहुजन आघाडी ला या युतीमुळे नुकसान होईल असा चुकीचा प्रचार सुरु केला. भाजपाला या युतीचा फायदा होईल असाही खोडसाळ प्रचार सुरु केला. वंचित बहुजन आघाडी ला जनतेने स्विकारले आहे व जनता आता वंचित बहुजन आघाडीला कॉंग्रेस व भाजपा पेक्षा मोठी ताकद बनवुन सोडणार आहे हे सत्य आहे व ती काळाची गरजही आहे.
ओवेसींबद्दल ते कट्टरपंथी आहेत असा आरोपही केला जातोय मी ओवेसींची वकिली करणार नाही पन सत्य काय आहे ते जरुर मांडेन ,ओवेसीवर आरोप करणारे लोक हे मुंबई दंगली, गोध्रा दंगली, सहरानपुर,उना, रमाबाईनगर हत्याकांड,.व इतर दंगलीचे नेतृत्व करणारांचे समर्थक आहेत. ज्या ओवेसीने फक्त धमकीवजा भाषन केले त्याला गुन्हेगार म्हणुन पाहताना तुम्ही ज्या पक्षांची गुलामी करता त्याचे नेते तर कत्तल करुण खुलेआम फिरत आहेत, लोकशाहीत मानाचे स्थानावर जात आहेत हे विसरता कामा नये. योगी आदित्यनाथ, वरुन गांधी, ठाकरे, आडवानी, विनय कटीयार व इतर कट्टरपंथीय लोक जसे भडकाऊ भाषन करुन त्यावर अंमलही करतात अशांनी फक्त एखाद्याच्या भाषनाचा बाऊ करुन समाजाची दिशाभुल करु नये ही विनंती.
भारतीय नागरिकाने धर्म जात पक्ष या गोष्टींना बाजुला करुन, स्वतःच्या घरातील ,वॉर्डातील, शहरातील सर्व प्रश्नांकडे एकदा पहावे, सत्तर वर्ष मदतान करुन प्रतिनिधी निवडुन देऊन किती विकास झाला याचे परिक्षण करावे. व यावेळी मतदान करताना तिच चुक परत करायची का यावर विचार करावा.
तुम्ही जोपर्यंत त्याच त्याच चुका करणार आहात तोपर्यंत तुम्हाला तोच तोच निकाल परत मिळत रहाणार आहे. परिवर्तन पाहीजे असेल तर पारंपारिक पक्षाला मतदान न करता नेता, नेत्याचे चारित्र्य, नेत्याचे ज्ञान, नेत्याची देशाबद्दलची बांधिलकी पाहुन मतदान करावे व देशाला वाचवावे.
- मनोज नागोराव काळे, ठाणे 8169291009

तुमच्या घरातील टिव्ही हा आरएसएस चा कार्यकर्ता आहे

तुमच्या घरातील टिव्ही हा “आरएसएस“ चा कार्यकर्ताच आहे.
-मनोज नागोराव काळे, ठाणे.
या लेखाचे अशाप्रकारचे शीर्षक वाचुन तुम्हाला अतिशयोक्ती वाटले असेल किंवा मी काहीतरी अफवा पसरवतोय असा तुमचा समज होऊ शकतो त्यासाठी पुर्ण वाचा व क्रमवारी व राजकीय उलथापालथ समजुन घ्या हि विनंती करतो,
टिव्ही चे महत्व मनुवादी आरएसएस या संघटनेने खुप आगोदर ओळखले व त्याचा उपयोग अतिषय कल्पकतेने करुन संपुर्ण भारतीय जनतेच्या मेंदुंचा ताबा त्यांनी मिळवला.व त्याचा परिणाम असा झाला की  अतिषय जहरी विषमतावादी,माणुसकीला काळीमा असणा-या विचारधारेचे लोक लोकशाही मार्गाने सत्तेच्या सर्वोच्च ठिकाणी जाऊन बसले,याचा आपन पुढे क्रमशः सविस्तर विचार करणारच आहोत.
भारतात 'टेलिविजन इंडीया' ची सुरुवात १५ सप्टेंबर १९५९ ला झाली,त्यावेळी रोज आर्धा तासाचेच प्रसारन केले जायचे, १९७५ ला त्याते नामकरन दुरदर्शन केले गेले. १९८४ नंतर रोज एक ट्रान्समिटर लावला जाऊ लागला व गावागावात दुरदर्शन कसे पोचेल यासाठी प्रयत्न केले गेले.
१)  गावागावात दुरदर्शन पोचले गेले व त्यावर अगदी सुरवातीलाच भारत पाक फाळणी व त्याचा झालेला त्रास दाखवणारी मालिका "बुनियाद" चे प्रसारण केले गेले.
२ ) २५ जानेवारी १९८७ ते ३१ जुलै १९८८ या काळात
७८ भागांमध्ये "रामायण" ही मालिका दाखवली गेली, भारतात घराघरात राम व रामायण पोचवले गेले, रामायणाने प्रत्येक भारतीयाला भुरळ घातली,  रामाच्या कट्टर भक्तांमध्ये भरघोस वाढ झाली. लोक रामायण लागले की टिव्हीलाच हळद कुंकु लावुन धुप अगरबत्ती करायचे. हार घालुनच मालिका पहायचे.
३) १९८८ ते १९९० या काळात ९४ भागांमध्ये महाभारत दाखवले गेले, रामभक्तीने सर्वाची मने ओथंबुन वाहत होती त्यात महाभारतातुन सांगितले गेले की “जेव्हा जेव्हा देशात पाप वाढते तेव्हा त्याचा विनाश करण्यासाठी प्रभु स्वतः जन्म घेतात“, त्याचबरोबर हे सांगितले की “धर्माचे काम करत असताना आपला भाऊ किंवा नातेनाईक जरी आडवा आला तरी त्याला ठार करणे हे आपले कर्तव्य असते“.
भारतात त्यावेळी टिवी नवीन होते, लोकामधंये शिक्षणाचे प्रमाण खुप कमी होते, विज्ञानाचा प्रचार प्रसार फारसा झालेला नव्हता त्यामुळे रामायण व महाभारत या मालिकांनी भारतीयांमध्ये धार्मिक भावनेला तिव्रतेने वाढवले. भारतीयांच्या मनावर व मेंदुवर राम व गितेचे संदेश बिंबवले गेले.
३) १९९० पर्यंत धार्मिक जमिन खुसखुशीत बनवली गेली होती आता त्यात पेरनी करायला हरकत नव्हती हे धर्मांध मनुवादी म्होरक्यांनी जाणले व आरएसएस च्या लोकांनी टिव्ही च्या माध्यमातुन मना मनात राम पोचवला होता, त्यामुळे आयोध्या येथील बाबरी मज्जीद च्या खाली राम मंदिर आहे व येथे रामाचा जन्म झाला होता असा प्रचार सुरु केला गेला. त्यासाठी लालकृष्ण आडवानी यांनी सोमनाथ ते आयोध्या अशी रथयात्रा काढली.
४) ६ डिसेंबर १९९२, संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा महापर्निर्वाण दिन होता, त्या दिवशी आरएसएस च्या कारसेवकांनी आयोध्येतील बाबरी मज्जीद पाडली, धर्मनिरपेक्ष राष्ट्र निर्माण करणार्या महामानवाच्या स्मृतीदिनी धर्मांधतेचा कळस गाठला गेला व बाबरी मज्जीद पाडण्यात आली.
५) डिसेंबर- जानेवारी १९९२ या काळात मुंबई शहर हिंदु मुसलमान दंगलीने धगधगत राहीले, श्रीकृष्ण कमीशनच्या अहवालानुसार या दोन महिन्यात ९०० लोकांचे बळी गेले ज्यात ५७५ मुस्लिम व २७५ हिंदु, ५० लोक अज्ञात होते. या कमीशनने शिवसेनाप्रमुखांच्या भडखाऊ भाषनांना व ३१ पोलिसांनाही या दंगलीत दोषी ठरवले होते.
६) १२ मार्च १९९३ रोजा बाबरी कांड व मुंबई दंगलीची च्या विरुद्ध १३ साखळी बॉम्ब फोडुन डी कंपनी ने प्रतिशोध घेण्याचा प्रयत्न केला, त्यात डि कंपनी ला साथ देणारा संजय दत्तहीलहोता पन नंतर बाळासाहेब ठाकरेंनी संजय दत्तला वाचवले असे आजही बोलले जाते.
७) त्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना भाजपची सत्ता आली व या महाराष्ट्रात पहिला मुख्यमंत्री बनवला गेला, बाळ ठाकरेंनी मनोहर जोशी ला मुख्यमंत्री बनवले व त्यावेळी अतिषय गर्वाने सांगितले की या महाराष्ट्राला मी ब्राह्मण मुख्यमंत्री दिला याचा अभिमान वाटतो. नंतर केंद्रातही अटलबिहारी वाजपेयी प्रधानमंत्री बनले.
८)  ११ जुलै १९९७ ला, रमाबाई नगर, घाटकोपर मुंबई यथे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली गेली व जो लोक त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते त्यांचेयावर राखीव पोलिस दलाचा अधिकारी मनोहर कदम याने गोळीबार करण्याचा आदेश दिला, काही क्षणात ११ निश्पाप लोकांचा बळी घेतला गेला. गुंडेवार कमीशनने दिलेला अहवाल कुणीही लक्षात घेतला नाही, चार वर्षानंतर गुन्हा दाखल केला गेला व २० डिसेंबर २००२ ला मनोहर कदम ला अटक झाली.
८)  २७/ २८ मार्च २००२ ला गुजरात मधील गोध्रा शहरात हिंदु मुस्लिम दंगलीत एका दिवसात २५०० लोक मारण्यात आले.
९) १९ सप्टेंबर २००८ नाशिक,मालेगाव येथे बॉम्बस्फोट झाला व त्यात सहा लोक ठार झाले, ,शेकडो लोक जख्मी झाले याचा तपास एटीएस प्रमुख हेमंत करकरेंनी केला व त्यातील दोषी साध्वी प्रज्ञा शर्मा व कर्नल पुरोहित यांना अटक केली होती, त्यांनी याच्याकडुन ४० लैपटोप जप्त केले होते त्यातुन अनेक बडेबडे नेते अटक होणार होते ते होऊ नये म्हणुन मुबईवर जेव्हा काही पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा सिएसटी भागात करकरे, साळसकर, कामटे या पोलिसांची शान असणार्या अधिकार्यांना एका गाडीत बोलवले गेले व कामा हॉस्पिटल जवळच्या गल्लीत त्यांना ठार केले गेले यावर हु किल्ड करकरे व टु द लास्ट बुलेट हे पुस्तके उपलब्ध आहेत प्रत्येकाने ती वाचावित, याच पुस्तकांचा प्रचार कॉम्रेड पानसरे सर करणार होते म्हणुन त्यांचा खुन करण्यात आला आहे.
१०)  दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांची हत्या झाली, त्याच्यावर गोळ्या झाडणारांना पिस्तुल चालवायला शिकवणारा गुरु होता मनोहर कदम.
११) १९९३ च्या बॉम्बस्फोट व्यतिरिक्त महाराष्ट्रात, बुद्ध गया या ठिकणी झालेल्या सर्व स्फोटांचो आरोपी हे हिंदु आतंकवादीच आहेत त्यांच्यावर कोर्टात केस सुरु आहेत.
१२)  मुंबईत कर्नाटक एटीएस ने काही सनातन साधकांना नुकतेच अटक केले आहे, त्यांच्याजवळ शस्त्र व स्फोटकेही सापडली आहेत, पण पोलिसांनी व मीडीयाने मात्र लगेच अरेबन नक्सलचा समांतर ड्रामा सुरु करुन फक्त त्यावरच चर्चा सुरु ठेवली, सनातन साधकांचा विषय दाबला गेला.
वरील घटना या क्रमशः घेतल्या आहेत. या काही निवडक घटना आहेत, अशा अनेक घटना या काळात सतत होत गेल्या आहेत.
आरएसएस ने फक्त टिव्ही चा उपयोग करुन हिंदुंच्या मनात रामभक्ती ला जागृत करुन त्या भक्तीला मज्जीद पाडण्यापर्यंत पोचवले,  सारा देश अशांत झाला, १९९३ पुर्वी देशात कधीही स्फोट होत नव्हते पण जाणीवपुर्वक दशात अशांतता कायम रहावी असे वातावरन तयार केले गेले.
प्रत्येक बॉम्बस्फोट मनुवादी करायचे पन नाव मुस्लिमांवर टाकायचे, अटक होणारे हिंदु असायचे पन ती चर्चा केली जायची नाही, चित्रपट, टिव्ही, मालिका, बातम्या यातुन फक्त मुसलामन आतंकवादी असतो असाच सतत प्रचार सुरु ठेवला गेला.
देशाला मुसलमाना पासुन धोका आहे असा भास सतत कायम ठेवला जातोय, भारत पाक क्रिकेट मैचलाही तसेच कट्टर रुप देण्यासाठी टिवीवर सारखे ते रंगवले जाते.
हिंदु धर्म खतरे मे है अशी भिती घातली जाते व हिंदुंना मुस्लिमाबद्दल सतत चेतवले जाते.
या देशावर हजारो वर्षे मुस्लिमांनीच राज्य केले होते तरी सुद्धा हिंदु धर्म ,मराठी भाषा, संस्कृत भाषा त्यांनी संपवले नाही, संपवले असता तर आज देशात मुस्लिमांना विरोध करायला हिंदु सापडलेच नसते,आता तर गल्ली पासुन दिल्ली पर्यंत मनुवादी हिंदुत्ववादी ठेकेदारच सत्तेवर बसलेले आहेत व मुस्लिम अल्पसंख्यांख वंचित आहेत तरी हिंदु खतरे मे असा आव आनला जातो हा विरोधाभासही जनता समजु शकत नाही. इतके बहुसंख्य धर्मांध बनवुन ठेवले आहे. ( अपवाद)
रामायण मालिके पासुन ते आज आपल्या घरात टिव्हीवर येणारा प्रत्येक कार्यक्रम हा मनुवाद्यांचा प्रपोगंडा आहे, प्रत्येक मालिका ही व्याभिचार, व्यसन, गुन्हेगारी, लबाडी, षडयंत्र याचे उदात्तीकरन करणारी असते, अंधश्रद्धा वाढवने हे टिव्ही चे सर्वात मोठे काम आहे त्याचबरोबर जनतेला धार्मिक बंधनात गुंतवुन ठेवण्याचा या ५०० चैनल नी ठेकाच घेतलेला दिसेल.
आपल्या देशाची प्रतिमा जगाला टिव्ही व सिनोमाच्या माध्यमातुन दिसत असते, त्यामुळे एकता कपुर ने भारतीय मालिकांमधुन मालिकेच्या मुख्य नायिकेला चार चार नवर्यांची बायको दाखवते व  सिआयडी, क्राईंम पेट्रोल या गुन्हेगारी बद्दल दाखवल्या जाणार्या मालिकातुन प्रत्येक वेळी गुन्ह्याची मास्टरमाईंड एक महीलाच असते असे दाखवले जाते. जगात आपन सांगतो की फुले,आंबेडकरांमुळे स्त्रीया शिकल्या आहेत तेव्हा हे टिव्ही वरुन दाखवतात की भारतीय स्त्रीया शिकुन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या, व्याभीचारी व संस्कृती भक्षक बनल्या आहेत. हा टिवी आरएसएसचे काम करतो आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतुन सर्व धर्म समभाव च्या आडुन फक्त हिंदु कर्मकांड व बामनवादी सणांचे उदात्तीकरन करुन ते सन कसे सार्वजनिक करता येतील यावर जोर दिलेला आहे.
आपल्या देशाचे प्रमुख प्रश्न आहेत रोजगार, शिक्षण, महागाई, अन्न, वस्त्र, निवारा, दवाखाने ई. पन सत्तर वर्ष झाले आपल्या या समस्या अजुनही सुटलेल्या नाहीत, लोकशाहीचा चौथा खांब मीडीया म्हणजे टिव्ही हा या प्रश्नांवर कधीही बोलत नाही, या प्रश्नाबाबत त्यांच्याकडे वेळ नसतो, टिव्हीवर सर्वाधिक वेळ कशाला असतो तर नविन सिनेमे येतात त्यांचे प्रमोशन, बाबा बुवा यांचे कार्यक्रम, सिरीयल बद्दल उत्सुकता वाढवने, क्रिकेट मैच चे विश्लेशन, ज्योतीष, पंचांग, टैरो कार्ड, कुबेर यंत्र, लक्ष्मी यंत्र, खाज खुजली चे ओषधे विकने आणि महत्वाच्या मुलभुत प्रश्नावंरुन जनतेला भटकावुन हिंदु मुसलमान, भारत पाकिस्तान, धार्मिक चर्चा, देशद्रोही कोण यावर चर्चा.
टिव्हीवर चर्चा असते नोटबंदीची व पैनेल वर पाहुने असतात अक्षय कुमार, रामदेव बाबा, साबळे, आठवले.
विषयातील तज्ञांना बोलावुन कोणत्याही विषयांवर चर्चा केली जात नाहा, ज्या नोटबंदीला जगातील अर्थतज्ज्ञांनी सर्वात मोठी चुक सांगितले ते न दाखवता आपल्याला टिव्हीने चित्रपट कलाकार व नाचे यांचे नोटबंदी बद्दल समर्थनाचे बाईट दाखवले गेले.
टिव्ही च्या माध्यमातुन मनुवादी लोक आपल्या मेंदुवर कब्जा करुन हळुहळु आपल्या विचारांनाही दुषीत करु शकतात हे २०१४ च्या निवडणुकात आपन पाहीले, भारतातील सर्वात बेकार बिनकामाच्या माणसाला प्रधानमंत्री बनविण्यात मनुवादी यशस्वी झाले, भलेही आपन आरएसएस च्या शाखेत जात नाही, पन त्यांनी टिव्ही च्या रुपाने त्यांचा कार्यकर्ता तुमच्या घरात सोडला आहे, जो तुमच्या मेंदुला आरएसएस चे विचार पुरवतो, तसे तुमचे मत बनवितो व तुम्हाला आरएसएस च्या कामाला लावतो.
विचार करा, टिव्ही पाहुन यापुढे राजकीय मत बनवु नका, आता परत मनुवादी सत्तेवर येतील तर त्यांना टिव्हीची गरज उरनार नाही. म्हणुन सावध रहा, टिव्ही जे दाखवतो ते सत्य असतेच असे नाही, स्वताच्या सदसदविवेक बुद्धीला विचारा की आजवर सत्तर वर्ष प्रत्येक वेळी आपला आजोबा, आपला बाप व आपन मत देत आलोय व काही घरान असे आहेत की त्याच्या घरात खासदार, आयदार, नगरसेवक सतत बनत आलेत, तरीही आपला एकही प्रश्न सुटलेला नाही याला कारण आहे तुमच्या घरातील टिव्ही..
कॉंग्रेस ने पाच वर्ष लुटले की टिव्ही दाखवतो की आता याला पर्याय भाजपा आहे, नंतर पाच वर्ष भाजपा आपल्याला व देशाला धुवुन खातात, परत तोच टिव्ही सांगतो की यांच्या पेक्षा कॉंग्रेस बरी होती त्यांनाच परत निवडुण द्या..हेच आपन सतत करत आलोय म्हणुन आपले सर्व प्रश्न सतत भिजतच पडलेत.
आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सर्व वंचितांना एकत्र करुन एक नवा सक्षम व प्रामाणिक राजकीय पर्याय उभा केलेला आहे तर आता तुमच्या घरातील आरएसएस चा कार्यकर्ता तुमच्या कानात सांगेल कि यांचा फायदा भाजपला आहे किंवा कॉंग्रेसला आहे, पन तुम्ही सावध रहा, आपल्या सत्तर वर्ष अडकलेल्या प्रश्वांना सोडवण्यात नालायक ठरलेल्यांना मत टाकायचेच नाही, आमचे मत फक्त वंचित बहुजन आघाडीलाच पडले पाहीजे.
मग आपल्या घरातील आरएसएस चा स्वयंसेवक म्हणजे टिव्ही का कुचकामी ठरेल व आपला विजय होईल.
“रामायण महाभारत“ मालिकांचे फळ कित्येक वर्षांनी पुर्णत्वास आले आहे आज “मोदी“ आपल्यावर राज्य करत आहेत, व जनतेचा पैसा त्यांच्या कॉर्पोरेट मित्र अंबानी अडानी च्या तिजोरीत खुलेआम भरत आहेत. सर्व टिव्ही चैनल्स संविधान संपुन या देशात पुन्हा मनुस्मृतीचे कायदे लागु व्हावेत यासाठी काम करत आहेत. त्यांनी मोदीजींच्या कारभाराकडे लोकांचे लक्ष जाऊ नये असेच कार्यक्रम राबवले जात आहेत.
अशा कठीन प्रसंगी आपला नेता जागृत आहे त्यामुळे आपले काम सोपे झाले आहे, आपन जास्त डोके न चालवता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर दाखवतील त्या दिशेने आपन जाऊयात, परत एकदा आपल्याला एक बुद्धीवंत आंबेडकर लाभले आहेत, आपन त्यांची ताकद बनुयात व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वश्रेष्ठ संविधान टिकवुन ठेवुयात.
सर्व भारतीय वंचितांना न्याय मिळवुन देऊयात.
जय भीम,जय संविधान.
-मनोज नागोराव काळे, ठाणे 8169291009

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...