Sunday, 16 December 2018

बामणी कावा म्हणजे नक्की काय?

बामणी कावा म्हणजे नक्की काय? ( थोडक्यात)

भारतात अल्पसंख्य असणारा,जेमतेम तीन टक्के लोकसंख्या असणारा ब्राह्मण नावाचा विषाणु या देशातील बहुसंख्य म्हणजे ९७% लोकांना सतत मुर्ख बनवण्यात नेहमीच यशस्वी कसा काय झाला असेल याचा वरवरचा विचार केला तरी यांच्या काही थियरी आपल्या लक्षात येऊ शकतात, अतिषय खोलात गेलो तर अतिषय भयानक व विकृत षडयंत्र सापडतील पन आपन वरवरचे त्यांचे डावपेच येथे चर्चेला घेऊ,जे डावपेच समजायला जास्त बुद्धिमत्ता किंवा अक्कल लावायची गरज नाही.

बामणी कावा रुजवण्यासाठी व तो टिकवुन ठेवण्यासाठी क्रुर मनुवाद्यांकडुन वापरले जाणारे धोरणे.

धोरण १  . फोडा आणि राज्य करा.(साम,दाम,दंड,भेद)

जेव्हा जेव्हा ब्राह्मणी वर्चस्वाला धोका निर्माण करणारे लोकांचे संघटन निर्माण होऊ लागते तेव्हा त्याच संघटनातील काही कमजोर लोकांना फितवले जाते, धमकावले जाते, ब्लैकमेल केले जाते किंवा अमिष देऊन ते विरोधी संघटन आतुनच कमकुवत केले जाते, विरोधकांमध्ये फुट पाडुन त्यांच्यावर आपले वर्चस्व कायम राखले जाते.

उदाहरण - जाती जातीची अस्मिता जागी करुन त्यांना आपसात झुंजवत ठेवुन ३% वाले सतत सत्ता, पद, प्रतिष्ठा मिळवत आलेत.

धोरण २  .  चारित्र्य हनन करणे.

जेव्हा जेव्हा एखादा तत्ननिष्ठ, स्वाभिमानी, प्रामाणिक नेतृत्व किवा विरोधक मनुवादाच्या साम,दाम, दंड, भेद याला न जुमानता स्वताचे मानवतेला जपणारे विचार लोकांध्ये निर्भीडपन मांडु लागतो, तेव्हा चारित्र्य हनन करुन आपल्या विरोधकाला जनमाणसात बदनाम करुन त्यांच्याकडे येणारा प्रशंसक, अनुयायी वर्ग थांबवण्याचे प्रयत्न केले जातात, त्यासाठी नकली पुरावे गोळा करुन, नकली साक्षीदार उभे करुन विरोधकाला बदनाम केले जाते.

उदाहरण - तथागत बुद्धांच्या बदनामी ला पाठवलेली चिंचा ब्राह्मणी पासुन आता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकराचे मोओवादाशी संबंध असल्याचा खोटे खटाटोप आपन पाहु शकतो.

धोरण ३    संभ्रम किंवा अफवा पसरवने.

या नितीमुळेच आज भारतात बहुसंख्य ९७ % च्या माणगुटीवर ३% वाले विळखा घालुन बसले आहेत, ज्या ज्या महामानवानी व देशाच्या संविधानाने या देशातील नागरिकांचे कल्याण चिंतले त्या सर्वांना लोकांच्या मनात चुकीच्या पद्धतीने पेरले व टिळक, रामदास, सावरकर, ते भागवत मोदी पर्यंत च्या समाजाच्या शत्रुंना हिरो आहेत असेच बिंबवले गेले.

लोक दोन मिनीट डोक शांत ठेवुन विचार करतील तरी त्यांचे कल्याण कोणत्या देव, देवता, ऋषी,बाबा ने केले नसुन महामानवांनी केले हे पटेल पन संभ्रम व गैरसमज पेरुन आपल्या उद्धारकाप्रति गद्दारी करण्याची भावना आपल्यात याच बामनवाद्यानी पेरलेले दिसेल.
आजही देशात बहुतेक सर्व बॉम्बस्फोट सनातन ने केले असले तरी चित्रपट, सिरीयल, बातम्या वर्तमान पत्रातुन असा संभ्रम रुजवला गेला आहे की मुसलमान हेच आतंकवादी आहेत.

काल परवा जिवंत बॉम्बसह काही हिंदु आतंकी पकडले गेले पन लोकांमध्ये त्याची चर्चा होण्यापुर्वीच काही समाजसेवकांना पकडुन त्यांना नक्सली ठरवुन त्याची चर्चा सुरवात केली गेली, हाच तो संभ्रम निर्माण करुन स्वताचे वर्चस्व टिकवायचा बामणी कावा.

धोरण  ४    हिंदु धर्म खतरे मे है..

धर्म कधीच खतरे मे नसतो, ज्या वेळी या देशावर हजार वर्षे मोघलांनी, पोर्तुगीज, ब्रिटीश,हुण, कुषान, मंगोल यांना राज्य केले तेव्हा सुद्धा धर्म संपला नाही, संपला असता तर आता धर्म खतरेमे  है बोंबलनारे आज असते का?

धर्म खतरे मे नसतो तर बामणी वर्चस्व खतरेे मे असते त्यामुले हे लोक आपल्याच दोन गुलाम असल्या जातींना आपसात लढवतो व त्यांचे खच्चीकरन करुन परत स्वताच वर्चस्व ठेवतो.

धोरण ५.  आरक्षण ने देशाचे नुकसान केले?

हा एक बामणी कावाच आहे, आरक्षणा पुर्वी सर्व सत्तास्थाने, शिक्षणाचे अधिकार फक्त बामनाकडेच होता तेव्हा देश किती पुढारलेला होता? आरक्षण म्हणजे मनुच्या काळजात खुपसलेला खंजीर आहे कारण ९९% लोकांना, त्यात बामनांच्या बायकांनाही शिक्षणाचा अधिकार नव्हता तो अधिकार सर्वांना संविधानाने दिला आहे म्हणुन आपल्याच कल्याणाचा मार्ग असलेले संविधान आपल्यातीलच काही मुर्खांना पकडुन त्यांच्यात विष पेरुन ते संविधान बदलण्याचे षडयंत्र रचले गेले, त्यासाठी आरक्षण सारख्या मानवतावादी संकल्पनेचा चुकीचा प्रचार केला गेला.
आज देशाला याच मुद्दयावरुन अस्थिर केले जात आहे.

धोरण ६    खोट बोल पन रेटुन बोल

हा बामणी कावा रुजवण्यासाठी आरएसएस ने सर्व मीडीया हाऊस वर ताबा मिळवला आहे. आज मोदी ने शिंकले तरी भारत के इतिहास मे पहली बार....अशा रितीने ते लोकांसमोर मांडले जात आहे, आपल्याच अस्तित्व संपवायला निघालेल्या एका नराधमाची आपल्यालाच आरती गायला मजबुर केले जात आहे,
इंग्रजांचे हस्तक असलेले, इंग्रजांची माफी मागणारे लोक आपल्याला आज राष्ट्रवाद शिकवत आहेत.

रोज काहीतरी नवीन घोटाळा केला जातो व त्यालाही देशभक्तीचा दर्जा दिला जातो, नोटबंदी हा भारतातील सर्वात मोठा घोटाळा असुन त्याला क्रांती चे नाव दिले गेले, नोटबंदी ही सरकारने केलेली जनतेची लुट व फसवणुक आहे हे आता सिद्ध झालेच आहे.

मीडीयावर नेमुन दिलेले बामणांचे नोकर चाकर ऐंकर लोक बामनी वर्चस्व टिकवण्यासाठ अनेक खोट्या गोष्टी सतत मांडुन भोळ्या जनतेला त्यांचे खोटे विचार खरे म्हणुन रुजवले जात आहेत

आता आपन जनावरासारखे ,गुराढोरासारखे गुराखी नेईल तिकडे जायचे की माणसासारखे मेंदु व अकलेचा वापर करुन आपले कोन परके कोन हे ओळखायचे हे प्रत्येकाने ठरवायचे आहे.
जो आपल्याला खड्यात घलनार आहे त्याला खड्डा खोदायला मदत करायची त्यासा शक्तिविहीन करुन स्वताचे अस्तित्व जपायचे हे मेंदुचा मालक असणारांनी ठरवावे लागणार आहे.
नाहीतर हे ३% वाले संविधान संपवुन पुन्हा आपल्या माणगुटीवर बसतील.

- *मनोज नागोराव काळे, ठाणे.* 8169291009

No comments:

Post a Comment

संदर्भासह स्पष्टीकरण...!

 ** संदर्भासह स्पष्टीकरण...!! " #आजकाल आंबेडकरवादी म्हणवून घेणारे मात्र दलाल प्रवृत्तीचे पोपटासारखे बोलू लागले आहेत". त्याचे स्पष्...