आंबेडकरी समाज बांधवानो सावधान.
: भास्कर भोजने
स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षात मनुवादी कधीचं चाचपडला नाही.
त्याचे कारण असे की, सत्ताधारी काँग्रेस ही मनुवाद्यांची .काँग्रेसची सरकारे बघा. प्रत्येक सरकार मध्ये ब्राह्मणांचे वर्चस्व...!
जेव्हा जेव्हा बिगर काँग्रेसचे सरकार आले तेव्हा तेव्हा काँग्रेसने स्थैर्याचा मुद्दा ऊपस्थित करुन सरकार पाडले किंवा पाठिंबा काढला आणि बहुजनांचे शासन कुचकामी ठरविले...!
मंडल आयोगाच्या अमंलबजावणी पासून भाजप आणि संघाने आक्रमक पवित्रा घेतला आणि सरकार ताब्यात घेतले.
धार्मिक धृवीकरणाचा फायदा घेत भाजपने देशात धार्मिक ऊन्माद ऊभा केला...!
नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, डाँ.कलबुर्गी, गौरी लंकेश सारख्या हत्यामुळे देशात भयाचे अधिपत्य निर्माण झाले...!
प्रबोधन आणि प्रयोग थांबवून धार्मिक ऊन्माद राबवायची खेळी सुरु राहिली...!
याचं धार्मिक ऊन्मादाची पुढची कळी म्हणून भिमाकोरेगांव ची दंगल घडविण्यात आली...!
भिमाकोरेगांव दंगलीचा जाब विचारणारे नेतृत्व प्रगल्भ, विवेकी आणि निडर निघाले..!
अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी भिमाकोरेगांव दंगलीचा मास्टर मांईन्ड शोधून सरळ वार केला. पुरावे दाखल केले आणि अतिरेकी हिंदुत्ववादी संघटनांचे धाबे दणाणले...!
मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या वर अदखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांना अटक करण्याची जबाबदारी ही विद्यमान सरकारची आहे.
सरकारने कारदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे ती सरकारची जबाबदारी आहे.
मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे ला जर अटक झाली नाही तर सरकार कायद्याच्या पलिकडे जाऊन शासन व्यवस्था राबविते असा संकेत जाईल...!
म्हणजे स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षात कधीच मनुवादी कोंडींत सापडला नव्हता, मात्र यावेळी मनुवाद्यांची गोची झाली आहे...!
या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी मनुवादी मंडळीने भाड्याने काही माणसे कामाला लावली आहेत...! ही भाडोत्री माणसे आता आंबेडकरी नेतृत्व कसं खुजं आहे. आंबेडकरी चळवळीतील काही लोकांचे कसे नक्षलवादी मंडळीशी संबंध आहेत, अशाप्रकारे टिका टिप्पणी करीत आहेत.
आंबेडकरी समुहातील बांधवानो ही वेळ अतिशय संयमाने वागण्याची आहे. आंबेडकरी नेतृत्व देशातील भयग्रस्त वातावरणात एक कणखर बाणा धारण करुन, मनुवाद्यांची गोची करीत आहे.
देशातील जे जे समुह भयग्रस्त आहेत, ते आंबेडकरी नेतृत्वाखाली आश्रय शोधतं आहेत.
देशात कायदा आणि सुव्यवस्था निकामी झाली आहे असे चित्र ऊभे केल्या गेले आहे.
म्हणून आंबेडकरी समुहाने एकमुखी कणखर नेतृत्व स्विकारुन देशाचे पुढारपणं करावे.
ही वेळ आक्रमक होऊन भयग्रस्त समाजाला दिलासा देण्याची आहे..!
राजकीय पुढा-यांची बोलती बंद झालेली आहे. भ्रष्टाचारी बोलू शकतं नाहीत. एकप्रकारे दहशतीचे राज्य आहे...!
अशावेळी आंबेडकरी बांधवानो, जे कोणी आंबेडकरी नेतृत्वावर टिका टिप्पणी करीत आहेत, ते मनुवाद्यांचे हस्तक आहेत याची जाणीव ठेऊन वागावे ही विनंती...!
: भास्कर भोजने
स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षात मनुवादी कधीचं चाचपडला नाही.
त्याचे कारण असे की, सत्ताधारी काँग्रेस ही मनुवाद्यांची .काँग्रेसची सरकारे बघा. प्रत्येक सरकार मध्ये ब्राह्मणांचे वर्चस्व...!
जेव्हा जेव्हा बिगर काँग्रेसचे सरकार आले तेव्हा तेव्हा काँग्रेसने स्थैर्याचा मुद्दा ऊपस्थित करुन सरकार पाडले किंवा पाठिंबा काढला आणि बहुजनांचे शासन कुचकामी ठरविले...!
मंडल आयोगाच्या अमंलबजावणी पासून भाजप आणि संघाने आक्रमक पवित्रा घेतला आणि सरकार ताब्यात घेतले.
धार्मिक धृवीकरणाचा फायदा घेत भाजपने देशात धार्मिक ऊन्माद ऊभा केला...!
नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, डाँ.कलबुर्गी, गौरी लंकेश सारख्या हत्यामुळे देशात भयाचे अधिपत्य निर्माण झाले...!
प्रबोधन आणि प्रयोग थांबवून धार्मिक ऊन्माद राबवायची खेळी सुरु राहिली...!
याचं धार्मिक ऊन्मादाची पुढची कळी म्हणून भिमाकोरेगांव ची दंगल घडविण्यात आली...!
भिमाकोरेगांव दंगलीचा जाब विचारणारे नेतृत्व प्रगल्भ, विवेकी आणि निडर निघाले..!
अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी भिमाकोरेगांव दंगलीचा मास्टर मांईन्ड शोधून सरळ वार केला. पुरावे दाखल केले आणि अतिरेकी हिंदुत्ववादी संघटनांचे धाबे दणाणले...!
मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या वर अदखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांना अटक करण्याची जबाबदारी ही विद्यमान सरकारची आहे.
सरकारने कारदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे ती सरकारची जबाबदारी आहे.
मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे ला जर अटक झाली नाही तर सरकार कायद्याच्या पलिकडे जाऊन शासन व्यवस्था राबविते असा संकेत जाईल...!
म्हणजे स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षात कधीच मनुवादी कोंडींत सापडला नव्हता, मात्र यावेळी मनुवाद्यांची गोची झाली आहे...!
या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी मनुवादी मंडळीने भाड्याने काही माणसे कामाला लावली आहेत...! ही भाडोत्री माणसे आता आंबेडकरी नेतृत्व कसं खुजं आहे. आंबेडकरी चळवळीतील काही लोकांचे कसे नक्षलवादी मंडळीशी संबंध आहेत, अशाप्रकारे टिका टिप्पणी करीत आहेत.
आंबेडकरी समुहातील बांधवानो ही वेळ अतिशय संयमाने वागण्याची आहे. आंबेडकरी नेतृत्व देशातील भयग्रस्त वातावरणात एक कणखर बाणा धारण करुन, मनुवाद्यांची गोची करीत आहे.
देशातील जे जे समुह भयग्रस्त आहेत, ते आंबेडकरी नेतृत्वाखाली आश्रय शोधतं आहेत.
देशात कायदा आणि सुव्यवस्था निकामी झाली आहे असे चित्र ऊभे केल्या गेले आहे.
म्हणून आंबेडकरी समुहाने एकमुखी कणखर नेतृत्व स्विकारुन देशाचे पुढारपणं करावे.
ही वेळ आक्रमक होऊन भयग्रस्त समाजाला दिलासा देण्याची आहे..!
राजकीय पुढा-यांची बोलती बंद झालेली आहे. भ्रष्टाचारी बोलू शकतं नाहीत. एकप्रकारे दहशतीचे राज्य आहे...!
अशावेळी आंबेडकरी बांधवानो, जे कोणी आंबेडकरी नेतृत्वावर टिका टिप्पणी करीत आहेत, ते मनुवाद्यांचे हस्तक आहेत याची जाणीव ठेऊन वागावे ही विनंती...!
No comments:
Post a Comment