सत्तेचा वापर जनहितासाठी
- भास्कर भोजने
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नांव घेऊन राजकारण करणारे अनेक नेते झाले. त्यांनी ऊपेक्षित समाज समुहाला हाक देऊन मते मिळविली ,कुणी आघाडी, युतीचा पर्याय निवडला तर कुणी सत्ताधा-यांच्या कळपातचं सामील झाले.
मिळालेल्या सत्तेचा वापर जनहितासाठी करण्याऐवजी नेत्यांनी स्वतः चे कल्याण करुन घेण्यातचं धन्यता मानली.
म्हणून लोकशाहीला अभिप्रेत असलेली सामाजिक समता प्रस्थापित करता आली नाही हे वास्तव आहे.
मिळालेल्या सत्तेचा वापर जनहितासाठी करण्याऐवजी नेत्यांनी स्वतः चे कल्याण करुन घेण्यातचं धन्यता मानली.
म्हणून लोकशाहीला अभिप्रेत असलेली सामाजिक समता प्रस्थापित करता आली नाही हे वास्तव आहे.
दलितांचे नेते जगजिवनराम ऊपपंतप्रधान पदापर्यंत पोहोचले परंतु स्वहिता पलीकडे त्यांना काही करता आले नाही.
मा.बुटासिंग देशाचे गृहमंत्री झाले मात्र दलितांवरील अन्यायाचे परिमार्जन करु शकले नाही.
तीच गत काँग्रेस मधील बाळकृष्ण वासनिक, नाशिकराव तिरपुडे, दादासाहेब रुपवते,मुकुल वासनिक, नितीन राऊत व चंद्रकांत हंडोरे यांची आहे.
मा.बुटासिंग देशाचे गृहमंत्री झाले मात्र दलितांवरील अन्यायाचे परिमार्जन करु शकले नाही.
तीच गत काँग्रेस मधील बाळकृष्ण वासनिक, नाशिकराव तिरपुडे, दादासाहेब रुपवते,मुकुल वासनिक, नितीन राऊत व चंद्रकांत हंडोरे यांची आहे.
रिपब्लीकन पक्षाचं नांव धारणं करून राजकारण करणारे परंतु काँग्रेसच्या मर्जीने राजकारणं करणारे रा.सू.गवई राज्यपाल पदापर्यंत पोहोचले परंतु त्यांच्या सत्तेचा लाभ केवळ त्यांच्या कुटुंबा पर्यंत चं सिमित राहिला.
समाजाला त्याचा कुठलाचं फायदा पोहोचला नाही.
समाजाला त्याचा कुठलाचं फायदा पोहोचला नाही.
रा.सू.गवईचा कित्ता गिरवितचं रामदास आठवले चा राजकीय प्रवास सुरु झाला. काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना आणि भाजप. मिळेल तिथून सत्तेच्या पदाचा लाभ घ्यायचा हा एकचं अजेंडा आणि एकचं ध्येय.
समाजाशी काही देणेघेणे नाही. "समाज कल्याण "हे नांव धारणं करुन स्वकल्याण करण्यातचं त्यांची संपूर्ण कारकीर्द गेली.
समाजाशी काही देणेघेणे नाही. "समाज कल्याण "हे नांव धारणं करुन स्वकल्याण करण्यातचं त्यांची संपूर्ण कारकीर्द गेली.
रिपब्लीकन पक्षाचे नेते "नालायक "आहेत असे म्हणून राजकारण करणारे मा.कांशिराम आणि मायावती यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन मते मिळविली .आणि सत्तेसाठी मनूवादी विचारधारेशी घरोबा केला.
एक वेळ नाही चार वेळा देशातील सर्वात मोठ्या राज्याची सत्ता संपादन केली .परंतु त्या सत्तेचा वापर जनहितासाठी करण्याऐवजी स्वतः चे पुतळे ऊभारण्यासाठी केला.
विभुती पुजेचा मार्ग चोखाळला आणि आंबेडकरवादाला तिलांजली दिली.
ऊत्तर प्रदेशात भाजप सारख्या विषारी सापाला दूध पाजून मोठे केले.
आंबेडकरवादी समाज समुहाला अभिप्रेत राजकारण केल्या गेलं नाही हे वास्तव कुणीही नाकारु शकतं नाही. !
एक वेळ नाही चार वेळा देशातील सर्वात मोठ्या राज्याची सत्ता संपादन केली .परंतु त्या सत्तेचा वापर जनहितासाठी करण्याऐवजी स्वतः चे पुतळे ऊभारण्यासाठी केला.
विभुती पुजेचा मार्ग चोखाळला आणि आंबेडकरवादाला तिलांजली दिली.
ऊत्तर प्रदेशात भाजप सारख्या विषारी सापाला दूध पाजून मोठे केले.
आंबेडकरवादी समाज समुहाला अभिप्रेत राजकारण केल्या गेलं नाही हे वास्तव कुणीही नाकारु शकतं नाही. !
अँड. बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ३५-३६ वर्षाच्या राजकीय जिवनात कधीच सत्ताधार्यांशी साटंलोटं करून पदाची अभिलाषा बाळगली नाही.
ऊलटं व्ही.पी.सिंग आणि राजीव गांधी यांनी दिलेली मंत्रीपदाची संधी नाकारली. सत्तेचा मोह टाळला.आणि त्यागाचा मार्ग अनूसरला .आणि समाज हिताचा सातत्याने पाठपुरावा केला.
ऊलटं व्ही.पी.सिंग आणि राजीव गांधी यांनी दिलेली मंत्रीपदाची संधी नाकारली. सत्तेचा मोह टाळला.आणि त्यागाचा मार्ग अनूसरला .आणि समाज हिताचा सातत्याने पाठपुरावा केला.
१९८९ मध्ये व्ही.पी.सिंग सोबतं युती करून. आंबेडकरी चळवळीचे ४० वर्षापासून भिजतं पडलेले प्रश्न सोडवून घेतले .
बौद्धांना केंद्रात सवलती, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संसदेत तैलचित्र लावणे.,डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न किताब देणे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जन्म शताब्दी शासकीय खर्चाने साजरी करणे.मंडल आयोगाची अमलबजावणी करणे.,आणि एस.सी.एस.टी.कर्मचाऱ्यांसाठी कमीशनची नेमणूक करून घेणे.
ही सर्व समाजहिताची ,जनकल्याणाची कामे करून घेतली.
बौद्धांना केंद्रात सवलती, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संसदेत तैलचित्र लावणे.,डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न किताब देणे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जन्म शताब्दी शासकीय खर्चाने साजरी करणे.मंडल आयोगाची अमलबजावणी करणे.,आणि एस.सी.एस.टी.कर्मचाऱ्यांसाठी कमीशनची नेमणूक करून घेणे.
ही सर्व समाजहिताची ,जनकल्याणाची कामे करून घेतली.
अँड. बाळासाहेब आंबेडकर केवळ खासदार राहिले आहेत. एक खासदार काय करु शकतो.?
जे ऊपपंतप्रधान, गृहमंत्री, राज्यपाल, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि मंत्री राहुनही त्यांना जे करता आले नाही ते एका खासदाराने करून दाखवले.!
सन १९९२-९३ मध्ये अँड. बाळासाहेब आंबेडकर राज्यसभेचे खासदार होते. त्यावेळी बिशप अझरैया,हेनरी त्यागराज ,आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या (युनो.)जिनेव्हा कार्यालयामध्ये दलित स्त्रिया आणि दलितावरील अत्याचाराच्या संदर्भात भारताच्या लोकसभेत सादर केलेले अहवाल सादर केले. आणि मागणी केली की, भारतात दलित स्त्रिया आणि दलितांचा होणारा छळ थांबला पाहिजे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. !
या अहवालाच्या आधारे त्यावेळी युनोने भारत सरकारकडे विचारणा केली. परंतु भारत सरकारने युनोला ऊडवाऊडवीची ऊत्तरे दिली.
अँड. बाळासाहेब आंबेडकरांनी त्या विषयाचा पाठपुरावा केला म्हणून यूनोने श्रीलंकेचे अँटर्नी जनरल श्री.गुरुशिंगे यांच्या अध्यक्षतेखाली ऊपसमिती नेमली. त्या ऊपसमितीचा अहवाल सप्टेंबर १९९६ ला आला.
अँड. बाळासाहेब आंबेडकरांनी त्या विषयाचा पाठपुरावा केला म्हणून यूनोने श्रीलंकेचे अँटर्नी जनरल श्री.गुरुशिंगे यांच्या अध्यक्षतेखाली ऊपसमिती नेमली. त्या ऊपसमितीचा अहवाल सप्टेंबर १९९६ ला आला.
संयुक्त राष्ट्र संघात (युनो.)हा प्रश्न ऊठविल्यामुळे दलित आणि दलितांचे प्रश्न यांची जाणीव जगभर झाली.
दलितांचे प्रश्न जगाच्या वेशीवर टांगणारे पहिले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे अँड. बाळासाहेब आंबेडकर..!
Jay bhim
ReplyDelete